महावितरण अधिकाऱ्यांना आ. पंडित यांची ‘शॉक ट्रिटमेंट’
आमदार विवेक पंडित यांनी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वसईतील अनेक गावांत फिरवून वीज पुरवठा यंत्रणेची दयनीय स्थितीचे दर्शन घडविले. ही बिघडलेली परिस्थिती १५ दिवसांत सुधारावी असे बजावत शॉक...
View Articleबोईसर औद्योगिक वसाहतीमधील वाढत्या स्फोटांबद्दल चिंता
बोईसर एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात २००५ सालापासून झालेल्या विविध अपघातांत आतापर्यंत २८ कामागराचे मृत्यू झाले आहे. या प्रश्नांकडे औद्योगिक सुरक्षा विभाग गांभीऱ्यांने पाहत नाही, अशाप्रकारे...
View Articleएलबीटी तपासणी नाके हटणार
वसई-विरार शहर महापालिकेने सुरू केलेले एलबीटी तपासणी नाके अखेर हटविण्यात येणार असून तसे आश्वासन पालिकेने इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना बुधवारी दिले.
View Articleमा. दत्ताराम यांच्यासारखा कलाकार आजवर झाला नाही
मा. दत्ताराम हे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. असा माणूस व कलाकार आपण आपल्या आयुष्यात पाहिला नाही. अत्यंत नितळ मनाचा कलावंत. त्यांचे कोणत्याही भूमिकेशी एकरूप होणे हे साक्षात्कारी होते. त्यांच्यासह मला काम...
View Articleपाण्याचा जलद निचरा होण्यासाठी उपाययोजना करा
मिरारोड मध्ये पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा जलद निचरा होण्यासाठी पालिका प्रशासनाने उपाययोजना करण्याची विनंती भाजपचे नगरसेवक रोहिदास पाटील यांनी केली आहे. त्यांनी काही उपाय प्रशासनाला सुचवले असून...
View Articleअतिक्रमण करणाऱ्यांची नावे वेबसाइटवर
शहरातील अतिक्रमणांविरोधात महापालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील ३७० अनधिकृत इमारती व अतिक्रमण करणाऱ्यांची नावासह यादी वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. या अनधिकृत इमारती व चाळींमध्ये...
View Articleविद्यार्थ्यांच्या उन्हाळी सहलीची सीआयडी चौकशीची मागणी
शाळेला उन्हाळ्याची सुट्टी जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना सहलीला नेण्याचा प्रताप शिक्षण मंडळाच्या चांगलाच अंगाशी आला आहे. विद्यार्थी सहलीच्या नावाखाली खर्च केलेल्या लाखो रुपयांची चौकशी सीआयडीकडून...
View Articleकार उलटून पोलिस हवालदाराचा मृत्यू
कळंबोली येथून वाशीच्या दिशेने जाणारी ओमनी कार सीबीडी-बेलापूर येथील खिंडीमध्ये पलटी होऊन झालेल्या अपघातात कारमध्ये बसलेले पोलिस हवालदार गौतम मोरे (५०) हे ठार झाले. तर इतर चार प्रवासी जखमी झाल्याची घटना...
View Articleउद्घाटन झालेल्या दोन्ही पोलिस ठाण्यांत अनेक समस्या
मोठ्या धुमधडाक्यात रबाळे एमआयडीसी व तुर्भे एमआयडीसी या दोन पोलिस ठाण्यांचे उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते १३ एप्रिल रोजी करण्यात आले होते. यापैकी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात अद्याप साधा...
View Articleस्मार्ट पालकत्व कार्यशाळा
हल्लीची मुली फार स्मार्ट आहेत असं म्हणतात. या मुलांना इतके प्रश्न पडतात की त्यांची उत्तरे कशी द्यावीत हे पालकांना समजत नाही. मुलं खूप हट्टी आहेत. कुणाचंच ऐकत नाही, आपल्या वस्तू दुसऱ्याला देत नाहीत....
View Articleमध्य रेल्वेचा गोंधळ; ट्रेन रखडल्या
मध्य रेल्वेचा काल रात्री उशिरा सुरू झालेला गोंधळ अद्याप कायम आहे. कर्जत, बदलापूर, अंबरनाथ येथून मुंबईच्या दिशेने येणा-या गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.
View Articleकल्याणमध्ये 'वसंत' उत्सव
महाराष्ट्रात वसंत व्याख्यानमालेची परंपरा मोठी आहे. शंभर वर्षांपूर्वी पुण्यात सुरू झालेल्या या परंपरेचे रुप हळूहळू बदलत गेली. अनेक ठिकाणी व्याख्यानमालेला नवी झळाळी मिळत आहे. कल्याणच्या जेष्ठ नागरिक...
View Articleकलेचा बाजार झालाय!
हल्ली बहुतेक शिक्षक विद्यार्थ्यांना फी किती देणार हे विचारतात. विद्यादानासाठी ते भरमसाठ फी घेतात. त्यामुळे कलेचा बाजार झालाय, अशी खंत राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांनी डोंबिवलीत नुकतीच...
View Articleअर्धवट कामाचा नागरिकांना फटका
बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा स्कायवॉक दोन वर्षांपासून रखडल्याने प्रवाशांचे हाल सुरू असून, अनेकांना रुळ ओलांडताना जीव गमवावा लागत आहे. या स्कायवॉक जोडणीसाठी आवश्यक असलेला मेगाब्लॉक रेल्वे प्रशासन...
View Articleट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात स्कूटीला दिलेल्या धडकेत मंगळवारी एका महिलेचा मृत्यू झाला. रोहिणी रामसिंग भोसले (३२) असे महिलेचे नाव आहे.
View Articleवैमनस्यातून बाइक जाळली
घराची भिंत तोडल्याच्या जुन्या रागातून एकाने आपल्या भावाची बाईक जाळल्याची घटना मंगळवारी कल्याणमध्ये घडली. या प्रकरणी गणेश चव्हाण (२३) याने जनार्दन जॉनी अरोड चार्ल्स याच्या विरोधात कोळसेवाडी पोलिसांत...
View Articleएनएमएमटीच्या ताफ्यात आणखी १० व्होल्व्हो बस
एनएमएमटीच्या व्होल्व्हो बसना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणखी १० व्होल्व्हो बस नवीन मार्गांवर सुरू करण्यात येणार आहेत. आमदार संदीप नाईक यांनी ही माहिती दिली....
View Articleनाथपंथी समाजाला त्वरीत भूखंड द्या!
उपेक्षितांचे जीवन जगणाऱ्या नाथपंथी भटके डवरी गोसावी, वैदू आणि बंजारा समाजातील लोकांच्या कायमस्वरूपी निवासाची सोय व्हावी, यासाठी भूखंड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने करावी असे निर्देश ठाणे...
View Articleदारिद्र्य निर्मूलनाचे जीवनोन्नती अभियान
मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत जिल्हा अशी ठाणे जिल्ह्याची ओळख असली तरी येथील दारिद्र्य रेषेखालील लोकांचा जीवनस्तर अपेक्षेइतका वाढला नसल्याने गरीब व श्रीमंत दरी रुंदावत चालली आहे. त्यामुळे...
View Articleलाचखोर पीएला दोन दिवसांची पोलिस कोठडी
उल्हासनगरच्या आयुक्तांचा लाचखोर पीए गणेश शिंपी व पालिका मुकादम रिझवान शेमले यांना कल्याण कोर्टाने बुधवारी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपासासाठी पाच दिवसांच्या कोठडीची...
View Article