तलाव, विहिरी बुजविणे ही धोक्याची घंटा ठरणार
पालघर व डहाणू तालुक्यातील विहिरी, तलाव ही जमिनीत पाणी साठविण्याची साधने सर्वत्र बुजविले जात आहेत, ही धोक्याची घंटा ठरणार आहे, असे मत औरंगाबाद येथील वॉटर अॅन्ड लॅन्ड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे माजी...
View Articleबोळींज नाका ते राम मंदिरापर्यंत रस्ता रूंदीकरणाचा निर्णय
विरार पश्चिमेला बोळींज नाका ते राम मंदिरापर्यंत रस्त्याचे रूंदीकरण करण्याचे काम पालिकेने हाती घ्यायचे ठरवले आहे. तसेच येथे पाइपगटारही बनविण्यात येणार असून विकास आराखड्याप्रमाणे हा रस्ता ९ मीटर रूंद...
View Articleपालिका कर्मचा-यांचे दुष्काळनिधीसाठी अर्थसाह्य
महाराष्ट्र राज्यात असलेली भीषण दुष्काळाची परिस्थिती पाहता मिरा-भाईंदर पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आपल्या वेतनातून 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'त आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
View Articleप्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण हॉस्पिटलचा दर्जा देण्याची मागणी
वसईतील नवघर परिसराची वाढलेली लोकसंख्या पाहता नवघर प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण हॉस्पिटलचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्य सरकारने हा निर्णय न घेतल्याने नाराजी व्यक्त...
View Articleरेती उपशामुळे किना-यास धोका
विरारजवळील अर्नाळा समुद्रकिनारा हे वसई तालुक्यातील नागरिकांसह मुंबई, ठाण्यातील पर्यटकांचे आकर्षण असले तरी या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्याप्रमाणात होत असलेल्या वाळूचोरीमुळे किनाऱ्यावर बरेच लहान-मोठे खड्डे...
View Articleपालिका अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार दलालांच्या सीमकार्डवर
मुंब्य्राच्या लकी कंपाऊंडमधील इमारतीला अभय देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेणारा उपायुक्त दिपक चव्हाण याचा सारा गैरकारभार या प्रकरणी अटकेत असलेल्या सय्यद जब्बार रझाक या दलालाच्या मोबाईलवरून चालायचा....
View Articleपालिकेचे वृक्ष अधिकारी संजय गावंडे निलंबित
निलंबनाच्या काळात एका इमारतीला ना हरकत प्रमाणपत्र देणे आणि स्वतःच्या उपस्थितीत बेकायदा वृक्षतोड घडवून आणणे ही प्रकरणे ठाणे महापालिकेचे मुख्य वृक्ष अधिकारी संजय गावंडे यांना भोवली आहेत.
View Articleरेल्वेच्या नियोजनशून्यतेचा फटका प्रवाशांना
एकीकडे ठाणे स्टेशनला वर्ल्ड क्लास बनविण्याची स्वप्न पाहणाऱ्या रेल्वेकडे या स्टेशनातील प्लॅटफॉर्मवर शेड टाकण्यासाठीही निधी नाही. नव्याने झालेल्या रुंद पुलाच्या बांधकामासाठी तोडलेला शेडचा भाग पुन्हा...
View Articleनवी मुंबईतील तीन रुग्णालये वर्षाअखेरीस तयार
महापालिकेतर्फे सीबीडी-बेलापूर, नेरूळ आणि ऐरोली येथे उभारण्यात येत असलेली तीन सार्वजनिक रूग्णालये वर्षाअखेरीस नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय...
View Articleअनधिकृत बांधकाम प्रकरणी अधिकारी येणार अडचणीत
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कल्याण-डोंबिवलीत अनधिकृत बांधकामे वाढत असून, याला जबाबदार असलेल्यांना प्रभागक्षेत्र अधिकारी पाठिशी घालत आहेत असा आरोप करत जबाबदार अधिकाऱ्यांवर केवळ शिस्तभंगाची कारवाई न करता...
View Articleस्थायी समिती सभापती निवडणुकीला स्थगिती
ठाणे महापालिका स्थायी समितीचे सभापती रवींद्र फाटक यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याचा दावा करत या पदाच्या नियुक्तीसाठी महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी ९ मे रोजी जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेला मंगळवारी...
View Articleवाढीव एफएसआय १९८८पर्यंत लागू करण्याची मागणी
राज्य सरकारने १९९९ साली अधिसूचना काढून १९७४ सालापर्यंतच्या घरांच्याच पुनर्विकासाला तीन एफएसआय लागू केला होता. या निर्णयाला १४ वर्षे लोटली असून ही १९७४ ची डेडलाइन किमान १४ वर्षांनी वाढवून सन १९८८पर्यंत...
View Articleठाण्यासाठी तीन 'एफएसआय'
ठाणे शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी तीन एफएसआय लागू करावा, या हायकोर्टाने दिलेल्या आदेशावर मंगळवारी सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले असून तीन ‘एफएसआय’ला विरोध करणारी राज्य सरकार आणि...
View Article१६ वर्षीय मुलीचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
वाशीतील फादर अॅग्नेल शाळेतील स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चेतना गोविंद बनकर या १६ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
View Articleसहाव्या प्रयत्नात गाठले लक्ष्य
मेहनत करण्याची तयारी, चिकाटी आणि जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट असाध्य नाही हे बदलापूरमधील संजय राजप्पा सुतार या तरुणाने सिद्ध केले आहे. यूपीएससी परीक्षेसाठी केलेल्या सहाव्या प्रयत्नांत त्याला यश मिळाले...
View Articleकल्याणात पाच तास वीज गुल
कल्याण पूर्वेला वीजपुरवठा करणाऱ्या 'ड' प्रभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या कामामुळे मंगळवारी या भागातील वीजपुरवठा सुमारे पाच तास खंडीत झाला होता.
View Articleआजपासून व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद
स्थानिक संस्था कर म्हणजेच एलबीटीविरोधात राज्यातील व्यापारी आक्रमक झाले असतानाच ठाण्यातील व्यापाऱ्यांनीही आज, बुधवारपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील सुमारे ५० हजार व्यापारी...
View Articleचुकांचा सिलसिला कायम
मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या सध्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पेपरमधील चुका संपता संपेनात असेच काहीसे चित्र आहे. सोमवारी बीएड अभ्यासक्रमाच्या शालेय व्यवस्थापन विषयाच्या तिसऱ्या पेपरमध्ये...
View Articleतीन FSIचा फायदा १५० इमारतींना!
ठाणे शहरात आजच्या घडीला ११३७ इमारती धोकादायक अवस्थेत उभ्या असून त्यातील फक्त ३४६ इमारती अधिकृत आहेत. त्यातही सन १९७४ पूर्वीच्या अधिकृत धोकादायक इमारतींची संख्या फक्त १५० आहे. तीन 'एफएसआय'चा फायदा याच...
View Articleऔद्योगिक वसाहतीमधील समस्या कायम
पावसाळा तोंडावर असताना वसई पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीमधील अनेक समस्या आजही कायम आहेत. त्यामुळे मोठे रस्ते, गटारे व पूल बांधणे ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली.
View Article