मीटरसक्तीसाठी आरटीओची पुन्हा मोहीम
कल्याण- डोंबिवलीतील मीटरसक्तीची मोहीम थंडावल्याने रिक्षाचालक पुन्हा मीटरनुसार जाण्यास नकार देऊ लागले आहेत. त्यामुळे कल्याण आरटीओला मीटरसक्तीसाठी पुन्हा कारवाईचा बडगा उगारावा लागला आहे. सोमवारी आरटीओने...
View Articleचिखलोली धरणाची उंची वाढणार
गेली अनेक वर्षे मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंबरनाथमधील चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. उंची वाढल्यास धरणाची क्षमता ५ एमएलडीने...
View Articleकेवळ साडेआठ टक्के लोकांना नोकऱ्या
ठाणे एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजच्या नोंदणीपटावर १ लाख ४ हजार ७९३ बेरोजगार असले तरी गेल्या वर्षभरात त्यातील केवळ १३ हजार २७७ उमेदवारांनाच एक्स्चेंजच्या माध्यमातून नोकरी मिळाली आहे. २०१० मध्ये याच केंद्रातून...
View Articleअपघातग्रस्ताला दुप्पट भरपाई
अपघातात अपंगत्व आलेल्या शाळा शिक्षकाला ठाणे मोटार अपघात दावा न्याय प्राधिकरणाने दाव्यापेक्षा दुप्पट भरपाई मंजूर करुन सुखद धक्का दिला आहे. अर्जदार प्रवास करत असलेल्या टेम्पोला धडक देणाऱ्या ट्रकचालकाने...
View Article२०० कंपन्यांना पुराचा धोका
वालधुनी नदीचा विकास आराखडा कागदावरच राहिला असून, नदीतील गाळही न काढल्याने अंबरनाथमधील सुमारे २०० औद्योगिक कंपन्यांना पुराचा धोका निर्माण झालाय. यासंदर्भात कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने...
View Articleकोकणचा राजा ठाण्यात
उन्हाळा आला की दरवर्षी वाट पाहिली जाते ती कोकणच्या आंब्याची... खवय्यांना भुरळ घालणारा आणि नैसर्गिक पध्दतीने पिकवलेला हा मधुर आंबा बाजारभावापेक्षा कमी दरात ठाणेकरांना आता मिळणार आहे. संस्कार आणि कोकण...
View Articleसख्या भावाचा बहिणीवर बलात्कार
ठाण्याच्या वागळे इस्टेट भागातील इंदिरानगर परिसरात सख्ख्या भावाने बहिणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही मुलगी अल्पवयीन असून सात महिन्यांची गरोदर आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी भावाला अटक...
View Articleठाण्यात पाऱ्याची ‘चाळीशी’
एप्रिलच्या मध्यापर्यंत फारसा न जाणवलेला उन्हाळा आता ठाणेकरांना भाजून काढत असून या आठवड्यात पाऱ्याने दोनदा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे. रात्री तापमान २९ अंशांच्या खाली येत नसल्यानेही ठाणेकर...
View Articleभोज धरणाचे पाणी बदलापूरला
बदलापूरकरांच्या पाणी टंचाईचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाटबंधारे विभागाने भोज धरणातून बदलापूर शहराला ६ एमएलडी पाण्याचे आरक्षण मंजूर केले आहे. २५ एप्रिल रोजी परिपत्रक काढून ही घोषणा करण्यात आली. योजनेला...
View Articleपालकांच्या माथी फीचे ओझे
शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार शाळेतील २५ टक्के गरजू मुलांना विनामूल्य शिक्षण देण्याचे बंधन शाळांवर आल्यानंतर तो भार अन्य ७५ टक्के विद्यार्थ्यांची फी वाढवून हलका करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. या...
View Articleठाण्यात पुर्नवापराची जलक्रांती
सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयोग टिकूजीनी वाडी येथील कॉसमस लॉनमध्ये यशस्वीरित्या करण्यात आला असून, हा प्रयोग राबवणाऱ्या ठाण्यातील पहिल्या १०० इमारतींना कै. रमेश परमार...
View Articleकल्याण-डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग
कल्याण-डोंबिवलीतील कचरा उचलण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने डिझेलचे बिल थकवल्याने शहराच्या काही भागांमध्ये घंटागाडी फिरकलेल्या नाहीत. यामुळे डोंबिवली पश्चिम आणि कल्याण पूर्वेत कचऱ्याचे ढीग साठल्याचे...
View Articleप्रभारी अधिकाऱ्याचा KDMCला भार
केडीएमसीत प्रभाग क्षेत्र अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्याला उपायुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचा प्रशासनाचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. त्याच्याकडील उपायुक्तपदाचा अतिरिक्त...
View Article‘एका’ला मोजा चार लाख
गाड्यांसाठी व्हीआयपी नंबरची क्रेझ केवळ गर्भश्रीमंत किंवा राजकारण्यांपुरती मर्यादीत राहिली नसून, व्हीआयपी क्रमांकासाठी आता सर्वसामान्यदेखील घसघशीत रक्कम देऊ करत आहेत. व्हीआयपी नंबरच्या या क्रेझमुळे...
View Articleभोज धरणाचे पाणी बदलापूरला
बदलापूरकरांच्या पाणी टंचाईचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाटबंधारे विभागाने भोज धरणातून बदलापूर शहराला ६ एमएलडी पाण्याचे आरक्षण मंजूर केले आहे. २५ एप्रिल रोजी परिपत्रक काढून ही घोषणा करण्यात आली. योजनेला...
View Articleछळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पोटी मुलगी जन्माला आल्याने नाराज झालेल्या सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने घरात विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात कोलशेत भागात घडली आहे.
View Articleवंचित विद्यार्थ्यांना मिळणार खासगी शाळेत प्रवेश
शासनाच्या नवीन धोरणानुसार समाजातील वंचित, दुर्बल व विशेष गरजू विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डासह सीबीएससी व आयसीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या खासगी प्राथमिक शाळांमधून शिक्षण घेता येणार आहे.
View Articleपालिका विरोधी पक्षनेत्यासह ७ जणांविरोधात गुन्हा
नवघर पोलिसांच्या हद्दीतील भाईंदर पूर्व प्रभाग ३१ मधील दीपक हॉस्पिटल गल्लीतील फेरीवाल्यांचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. येथील ‘ना फेरीवाला क्षेत्रात’ फेरीवाले बसत असल्याने त्यावरून वाद निर्माण झाला...
View Articleपालिका शिक्षण मंडळाच्या कारभाराची चौकशी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. नामधारी सभापती असलेल्या या मंडळात सावळा गोंधळ सुरू आहे. मंडळात विचारांशी जुळवून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची वर्णी लागल्याने प्रामाणिकपणे...
View Articleघरासमोरील अनधिकृत बांधकामे तोडली
सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने नवीन पनवेल परिसरात मंगळवारी धडक कारवाई करत बेकायदेशीर बांधकामांवर तसेच घरासमोरील मोकळ्या जागेत उभारलेली झाडे, खेळणी, जाळ्या, त्याचप्रमाणे मटणाची दुकाने पाडून टाकली.
View Article