आयसीएल शाळेच्या फीवाढीच्या विरोधात घेराव
वाशीतील आयसीएल शाळेने पालकांना विश्वासात न घेता येत्या शैक्षणिक वर्षात केलेल्या फीवाढीला पालकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. संतप्त पालकांनी सोमवारी शाळेच्या मुख्याध्यापिकांना घेराव घालत, फीवाढ मागे...
View Articleपालघर मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष
लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली असून सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचाली सुरू...
View Articleगणेश बेन्जोच्या कारखान्यात पुन्हा स्फोट
बोईसर एमआयडीसी औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन मोठी आग लागली. यामध्ये एक कामगार जबर जखमी झाला असून त्याला मुंबईल हलविण्यात आले आहे. अन्य कामगारांना कारखान्याची भिंत तोडून...
View Articleदेव, धर्म आणि जात काल्पनिक
मी कुठल्याच धर्माचा नाही, देवाचं अस्तित्व नाकारणारा आहे. देव, धर्म आणि जात काल्पनिक आहे. असे प्रतिपादन राजन खान यांनी संजीवनी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना केले.
View Articleभिवंडी पालिका कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ
भिवंडी- निजामपूर शहर महापालिकेने विविध भत्त्यांत वाढ करुन कामगारदिनाच्या पूर्वसंध्येला कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली. या निर्णयानंतर कामगार संघटनेने संप करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. या वाढीमुळे...
View Articleप्रथम रहिवाशांचे पुनर्वसन करा, नंतर इमारती पाडा
वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार असलेल्या पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर व या बांधकामांना ‘आतून’ पाठिंबा देणाऱ्या त्या-त्या प्रभागातील काही नगरसेवकांवर कडक कारवाई...
View Articleऐन उन्हाळ्यात कपात कमी होण्याची शक्यता
वाढत्या उन्हाळ्याबरोबर पाणीटंचाईची समस्या तीव्र होऊ लागली असताना मे महिन्याच्या मध्यापासून ठाणे जिल्ह्यातील पाणी कपात कमी होण्याची शक्यता आहे. आंध्र व बारवी धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने...
View Articleशिळ प्रकरणी साधा एफआयआरही नाही?
शिळफाटा येथील दुर्घटनेचा याच इमारतीत राहणाऱ्या एकाच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेच्या हद्दीत एवढी मोठी घटना घडल्यानंतर प्रशासनाने त्याविरोधात साधा एफआयआर किंवा एमआरटीपीचा गुन्हा...
View Articleजिल्हा विभाजनाचा पुन्हा खोळंबा
गेल्या २७ वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले ठाणे जिल्ह्याचे विभाजन १ मे रोजी होईल हे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळात दिलेले आश्वासन हवेत विरले आहे. तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे...
View Articleसहा पदवीधरांना दाम्पत्याने घातला गंडा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत क्लार्क पदावर नोकरी लावण्याचे आमीष दाखवून कल्याणमधील एका दाम्पत्याने सहा पदवीधरांना १२ लाख ४८ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी आकाश पवार आणि...
View Articleमालगाडीच्या धक्क्याने तरुणीचे निधन
पालघर तालुक्यातील सातपाटी येथे राहणारी भाग्यश्री अरविंद म्हात्रे (२३) हिचे विरार रल्वे स्टेशनजवळ रूळ ओलांडताना मालगाडीचा जोरदार धक्का लागून तिचे जागीच निधन झाले.
View Articleआदिवासी जमिनीवर व्यापारी संकुले
तलासरी ते वसईपर्यंत असलेल्या आदिवासींच्या जमिनी काही दलालांनी कवडी मोलाने विकण्याचा सपाटा लावला आहे. या जमिनीवर मोठमोठी व्यापारी बांधकामे करण्यात येत आहेत.
View Articleकुष्ठरुग्णांना हक्काचे सभागृह
ठाकुर्लीच्या हनुमान नगर कुष्ठरुग्ण वसाहतीत सुसज्ज समाज मंदिर सभागृह उभारले जाणार असून, बुधवारी या सभागृहाचा भूमीपूजन सोहळा झाला.
View Article‘ऑपरेशन सागर कवच’ यशस्वी!
सागरी किनाऱ्याची सुरक्षा किती मजबूत व सज्ज आहे हे तपासण्यासाठी ३६ तासांचे ‘ऑपरेशन सागर कवच’ दोन दिवस ठाणे ग्रामीण भागात राबविण्यात आले. हे ऑपरेशन यशस्वी झाल्याचे ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अनिल कुंभारे...
View Articleमहापौर आरक्षण: सुनावणी उद्या
कल्याण- डोंबिवलीच्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीविरोधात हायकोर्टात दाखल असलेल्या याचिकेवरील सुनावणी ३ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. भावी महापौरांचे भवितव्य या याचिकेवर अवलंबून असल्याने इच्छुक...
View Articleकोन, काटई टोलनाके बंद
सर्वाधिक टोलनाक्यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाण्यातील कोन व काटई येथील टोलनाके अचानक बंद झाल्याने वाहनचालकांना सुखद धक्का बसला आहे. टोलनाके बंद जाल्यामुळे टोलचा खर्च वाचत आहेच शिवाय नाक्यावर होणारी...
View Articleकोकणवासी शिवसेनेला संपवतील!
कोकणची जनता शिवसेनेला २०१४च्या निवडणुकीत मुळासकट नेस्तनाबूत करेल, असे उद्योगमंत्री नारायण राणे म्हणाले.
View Articleठाण्यात उद्या काही भागात वीज बंद
महावितरणकडून केल्या जाणाऱ्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे शुक्रवारी ठाण्यातील काही भागात वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
View Articleडोंबिवलीत ६१ शाळांना पुनर्मान्यता नाही?
अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या कारभाराला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या पुनर्मान्यता प्रक्रियेत कल्याण-डोंबिवलीतील ६१ शाळा अपात्र ठरल्या आहेत.
View Articleवाशीच्या वीजग्राहकांना मिळणार चांगली सेवा
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वाशी मंडल कार्यालयाला गेल्या आर्थिक वर्षात महसूल वसूलीचे उद्दिष्ट १०३ टक्केपर्यंत मिळविण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे सन २०११-१२ या आर्थिक वर्षात असलेल्या एकूण...
View Article