बदलापूरची लोकसंख्या साडेतीन लाखांनी वाढणार
बदलापूर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील झपाट्याने वाढणारे प्रथम क्रमांकाचे शहर असून लवकरच बदलापूरची लोकसंख्या सुमारे साडेतीन लाखांनी वाढण्याची शक्यता मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी...
View Articleकोलशेतमध्ये आज वीज नाही
फिडरचे देखभाल दुरुस्तीचे काम करणार असल्यामुळे कोलशेतमध्ये मंगळवारी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेमध्ये वीजपुरवठा होणार नाही.
View Articleश्रमजीवी संघटनेचा उद्या मोर्चा
ठाणे जिल्ह्यातील आदिवासी व वन निवासींच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचा मोर्चा काढला जाणार आहे.
View Articleआईनेच केली चिमुरडीची हत्या
उल्हासनगर सेक्टर ३ मधील रहिवासी असलेल्या सिमरनने आत्म्हत्येपूर्वी आपल्या एक वर्षाच्या तान्हुलीची गळा दाबून हत्या केली असावी, असा निष्कर्ष पोस्टमॉर्टेम अहवालात नमूद करण्यात आला आहे.
View Articleउपमहापौर बुधाराम सरनोबत यांना अटक
अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या ज्ञानेश्वर भोईर यांना मारहाण करणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपमहापौर बुधाराम सरनोबत, त्यांचा भाऊ शेखर सरनोबत, यांच्यासह एकूण ५ जणांना...
View Articleदोन नगरसेवकांचे निलंबन
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सभागृह नेते रवींद्र पाटील आणि नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्यात सभागृहात झालेल्या हाणामारीची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींकडून घेत पालिकेतील सर्व नगरसेवकांचे राजीनामे घेतल्यानंतर...
View Articleमहागाई हे आर्थिक राजकारण आहे!
महागाई हे आर्थिक राजकारण आहे तर चलनाचे मूल्य राजकीय अर्थकारण आहे, असे मत अर्थशास्त्राचे अभ्यासक चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले.
View Articleदाभोलकरांच्या विचारांची मशाल घेऊन जायचे आहे
दाभोलकर नसले तरी त्यांना अभिप्रेत असलेले कार्य अधिक जोमाने सुरूच राहील, असे मत ‘निर्धार परिषदेत’ व्यक्त करण्यात आले.
View Article‘व्दिज पुरस्कारां’चे ६ आक्टोबरला वितरण
गंभीर मानसिक आजारांशी सामना करून जीवनात पुन्हा नव्याने उभारी धरणारे मनोरूग्ण आणी अशा रूग्णांना उभारी धरण्यासाठी जीवाचे रान करणारे त्यांचे आप्त यांना देण्यात येणाऱ्या ‘व्दिज पुरस्कारा’चे वितरण रविवारी,...
View Articleशिक्षण खात्यातील भ्रष्टाचार थांबवा
ठाणे जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात शैक्षणिक संस्था व नागरिकांची अडवणूक करून पैशाशिवाय कामेच केली जात नाहीत. हा भ्रप्टाचार त्वरीत थांबवा व त्यात सुधारणा करा अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा, असा सज्जड...
View Articleपुनर्विकासासाठी ४ ऑक्टोबरची डेडलाइन
मुंब्रा येथे धोकादायक इमारती कोसळून निष्पाप रहिवाशांना प्राण गमवावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जीतेंद्र आव्हाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सरकारवर टीकेची झोड...
View Articleवादळी वाऱ्यामुळे मासेमारी बोटी परतल्या
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तालुक्यात रविवारी सायकाळपासून पावसाने जोर धराला असून सोमवारीही दिवसभर कोसळतच राहिल्याने हळव्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर मासेमारी करीता समुद्रात गेलेल्या...
View Articleरेती उपसा विरोधात रास्ता रोको
रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्रीखाडीत सध्या सक्शन पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेतीचे उत्खनन होत असून महसूल अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करून त्या विरोधात ‘रास्ता रोको’...
View ArticleNMTच्या बसभाड्यात अपंगांना सूट
एनएमएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या अपंगांना प्रवासाच्या भाड्यात ७५ टक्के सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथे झालेल्या जनता दरबारामध्ये दिली.
View Articleनिवासी दरानेच पाणीपट्टी
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील भोगवटा प्रमाणपत्र न घेतलेल्या शेकडो इमारतीत राहणाऱ्या सदनिकाधारकांना यापुढे वाढीव दराने पाणी दर न आकारता निवासी दराने पाणी दर आकारण्याचा निर्णय सोमवारी पार पडलेल्या...
View Articleगणपती गेले, बॅनर्स राहिले
गणेश विसर्जन होऊन पाच दिवस झाले तरी वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात आतापर्यंत अनधिकृत बॅनर-पोस्टर्स हटवले गेलेले नसून फुकट्या बॅनरबाजांवर पालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही. मोक्याच्या ठिकाणी आपले...
View ArticleST चालकाचा प्रामाणिकपणा
अर्नाळा एस. टी. आगाराचे वाहक (कंडक्टर) शंकर अण्णा बिऱ्हाडे यांच्या प्रामाणिकपणामुळे एस. टी. प्रवाशाची ५० हजार रूपयांची रक्कम असलेली बॅग प्रवाशाला परत मिळाली.
View Articleविरारमध्ये ४ बसेसची तोडफोड
वसई-विरार शहर महापालिका परिवहन सेवेच्या भाडेदरात शुक्रवारपासून भाडेवाढ लागू झाल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी विरार-अर्नाळा मार्गावरील चार बसेसची प्रवाशांनी शनिवारी सकाळी तोडफोड केली. यात ४ बसेसचे...
View Articleमुलानेच केली दागिन्यांची चोरी
खारघरमधील कोपरा गावातील मधुकर मयेकर यांच्या घरातील ४६ तोळे वजनाच्या दागिन्यांची चोरी त्यांच्याच मुलाने केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे खारघर पोलिसांनी मयेकर यांचा मुलगा कुंदन मयेकर (१९) याला अटक केली.
View Article