ठाण्यात बिबळ्यासाठी पेट्रोलिंग
कोलशेत, ब्रम्हांड आणि हिरानंदानी इस्टेटमध्ये दर्शन देणाऱ्या बिबळ्याने या परिसरातील रहिवाशांची झोप उडवली आहे. या चिंताग्रस्त नागरिकांनी बिबळ्याच्या दर्शनाच्या अफवांनी हैराण झालेल्या वनविभागाला...
View Articleमृत्युच्या छायेत चिमुकले
भिंतींना गेलेले तडे, तोडफोड झालेले दरवाजे-खिडक्या, जीर्ण झालेली इमारत अशा दुरवस्था झालेल्या अंगणवाडीत आपल्या जीवाला धोका आहे, याची पुसटशीसुद्धा कल्पना नसलेले चिमुरडी मुले शिक्षणाचे धडे घेत आहेत.
View Article'बानो'मधील इमारत क्रमांक एक धोकादायक
मुंब्रा येथील जीवनबाग परिसरातील बानो कॉम्प्लेक्समधील इमारत क्रमांक ५ शुक्रवारी कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर, त्याच कॉम्प्लेक्समधील इमारत क्रमांक एकला ठाणे महापालिकेने धोकादायक जाहीर केले आहे. ही इमारत...
View Articleठाण्यातील बिबळ्या अखेर जेरबंद
गेल्या २- ३ महिन्यापासून ठाण्यातील घोडबंदरवासियांची झोप उडविणारा बिबळ्या वनविभागाने कोलशेत येथे एअर फोर्सच्या हद्दीत लावलेल्या पिंजऱ्यात अखेर मंगळवारी जेरबंद झाला.
View Articleमान्सून मिनिथॉन
विरार येथील नॅशनल इंग्लिश स्कूलची सहावी मान्सून मिनिथॉन स्पर्धा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत दोन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतल्याने यंदा उत्साहाचे वातावरण होते.
View Article९५ टक्के बॅनर्स काढले
मिरा-भाईंदर शहरातील गणेशोत्सवात लावण्यात आलेले बॅनर काढण्यास सुरूवात झाली असून शहरातील ९५ टक्के बॅनर व पोस्टर्स काढल्याचा दावा आयुक्त सुरेश काकाणी यांनी केला.
View Articleपालिकेतर्फे आरोग्य चाचण्या
वसई-विरार शहर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी होण्याच्या दृष्टीने त्यांच्या आवश्यक चाचण्या करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. अधिकाधिक ज्येष्ठांना याचा लाभ कसा मिळेल,...
View Articleपैसा असेल तर शिक्षण मिळेल
आजची शिक्षण व्यवस्थाही केवळ नोकरी व पैसा कमावणे इतकीच आहे. या नव्या शिक्षण पध्दतीने समाज शिक्षण व्यवस्था पार मोडून काढली आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी येथील सामाजिक कार्यकर्ते राजन इंदूलकर यांनी पालघर...
View Articleमेघना देवांगचे जंगी स्वागत
मलेशियातील कौलालंपूर येथील पहिल्या आशियाई शालेय चॅम्पियनशीप स्पर्धेत गोळाफेकीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या मेघना बालकृष्ण देवांग हिचे मंगळवारी सकाळी मायदेशी आगमन झाले. महापौर नारायण मानकर यांनी तिचे...
View Article३० सप्टेंबरपर्यंत वार्षिक सभा घेणे आवश्यक
सहकारी संस्थांबाबत ९७व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यातील सर्व सहकारी संस्थांना ३० सप्टेंबरपर्यंत वार्षिक सभा घेणे आवश्यक असल्याचे मत दि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑप. हौसिंग फेडरेशन लि. ठाणेचे अध्यक्ष सीताराम...
View Articleश्रमजीवी संघटनेचा आज मोर्चा
आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच आदिवासींच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांबाबत श्रमजीवी संघटनेचा आज २५ सप्टेंबर रोजी ठाणे शहरात मोर्चा निघणार आहे. यामुळे शहरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून...
View Articleब्रिजच्या कामास लवकरच सुरूवात
वसईतील नायगाव स्टेशन पूर्वेकडील सोपारा खाडीवर ब्रिज बांधणे या कामासाठी बनविण्यात आलेल्या अंदाजपत्रकास महासभेने मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात प्रत्यक्षात कामाला सुरूवात होईल, असा अंदाज...
View Articleदुचाकीस्वार जखमी
वसई तालुक्यात मंगळवारी सकाळपासून पुन्हा पावसाला सुरूवात झाली. त्यात बंगली रस्त्यावर आक्टण येथे नारळाचे झाड रस्त्यावर पडून एक दुचाकीस्वार जखमी झाला. त्याची प्रकृती स्थिर असून त्याला कार्डिनल ग्रेशस...
View Articleमुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बदलापुरात चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना निंदनीय असून याप्रकरणी संस्थाचालक व मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. बदलापुरातील विविध संघटना आणि...
View Articleपालघरमध्ये प्रारुप आराखड्यास विरोध
पालघर नगरपालिकेने प्रसिध्द केलेल्या प्रारूप आराखड्यास आक्षेप घेण्यासाठी हरकती नोंदविण्यास आजपासून पालिकेने सुरूवात केली असतानाच नागरिकांनी मोर्चा काढून ही सुनावणीच गैर व बेकायदेशीर असल्याचे सांगून ती...
View Article…तर विनाश अटळ
मतांसाठी मराठीच्या अस्मितेचे राजकारण केले तर विनाश अटळ असल्याचे परखड मत जेष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले.
View Articleमुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक
नवी मुंबई शहराला जागतिक दर्जाचे शहर बनविणाऱ्या ‘वन टाइम प्लॅनिंग’चे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कौतुक केले आहे. नवी मुंबई शहराला अशा प्लॅनिंगची गरज आहे, असे सांगून ही योजना प्रत्यक्षात आली...
View Article९५ शिक्षकांची लवकरच भरती
पालिका शाळेतील आठवीच्या वर्गासाठी शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा होऊन लवकरच ९५ शिक्षक नियुक्त केले जाणार आहेत. पदनिर्मितीच्या या प्रस्तावाला सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत महापौर सागर नाईक यांनी...
View Articleदगडखाणीत स्फोट, ३ जखमी
उरण तालुक्यातील दगड खाणीमध्ये झालेल्या स्फोटामुळे जवळच असलेल्या कंटेनर यार्डमधील सुमारे १५ ट्रेलर्सचे नुकसान झाले आहे. तसेच एका सलूनमध्ये बसलेले तिघे जखमी झाले.
View Article४ अल्पवयीन मुलांना अटक
नालासोपारा रेल्वे स्टेशनजवळ पश्चिमेला झुडपात शुक्रवारी सायंकाळी एका १३ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी ४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
View Article