नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील भोगवटा प्रमाणपत्र न घेतलेल्या शेकडो इमारतीत राहणाऱ्या सदनिकाधारकांना यापुढे वाढीव दराने पाणी दर न आकारता निवासी दराने पाणी दर आकारण्याचा निर्णय सोमवारी पार पडलेल्या तहकूब सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.
↧