मुंब्राःइमारत कोसळून एक ठार
मुंब्रा येथील जीवनबाग भागातील बानू कॉम्प्लेक्स ही फक्त नऊ वर्षांपूर्वी बांधलेली इमारत शनिवारी सकाळी पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत एक रहिवासी ठार तर, एक महिला जखमी झाली.
View Articleखाडीवर पोहायला गेलेले दोघे बुडाले
रत्नागिरी-पावस मार्गावरील फाटे पुलाखालील खाडीवर पोहायला गेलेल्या तिघा मुलांपैकी दोघेजण बुडाले असून तिसरा मुलगा बेपत्ता आहे, अशी माहिती रत्नागिरी पोलिसांकडून देण्यात आली आहे. दोघांचे मृतदेह पोलिसांनी...
View Articleमुंब्राः मृतांची संख्या 3 वर
मुंब्रा येथे शनिवारी कोसळलेल्या बानू कॉम्प्लेक्समधील पाच मजली इमारतीच्या ढिगाऱ्यातून रविवारी आणखी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा तीनवर पोहचला आहे.
View Articleपितृपंधरवडा अभ्यासवर्ग
श्रावण व भाद्रपदातील सणवार, तसेच उत्सवांच्या धामधुमीनंतर नवरात्रीआधी आपल्या पितरांचे स्मरण करण्यासाठी पितृपंधरवडा राखीव समजला जातो. या अवधीत व्रतवैकल्य नसल्याने गृहिणींना मिळणारा वेळ पाहता...
View Articleभविष्य पाहण्यापेक्षा घडविणे केव्हाही चांगले
भविष्य पाहण्यापेक्षा घडविणे केव्हाही चांगले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी केले.
View Articleशिक्षणाने मराठवाड्यातील दारिद्र्य दूर होईल
मराठवाड्यातल्या पुढच्या पिढीने उच्च शिक्षण घ्यावे, रोजगारनिर्मिती करावी, त्यातच या भागातील मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, शिक्षणासाठी सर्व पातळ्यांवरून प्रयत्न झाले तर मराठवाड्यातील...
View Articleतरुण पिढीवर माणूस घडविण्याचे संस्कार आवश्यक
तरुण पिढीवर माणूस घडविण्याचे संस्कार होणे आवश्यक असल्याचे मत माजी आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले.
View Articleबुधाराम सरनोबत यांच्याविरोधी गुन्हा
अनधिकृत बांधकामे केल्याच्या आरोपांमुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कल्याण-डोंबिवलीचे माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांच्या विरोधात टिटवाळा पोलिसांनी मारहाण केल्याचा गुन्हा रविवारी दाखल केला.
View Articleमातेच्या आत्महत्येनंतर चिमुरडीनेही प्राण सोडले
गळफास घेतलेल्या आईला साद घालूनही ती उत्तर देत नसल्याने रडत-रडत आईपाठोपाठ एक वर्षाच्या तान्हुलीनेही जगाचा निरोप घेतल्याची हदयद्रावक घटना उल्हासनगरमध्ये घडली. या महिलेच्या आत्महत्येच्या कारणाचा शोध पोलिस...
View Article२१ गणेश मंडळांवर नियमभंगांचे गुन्हे
दुसऱ्या दिवशीपर्यंत मिरवणुका काढत नियमांचा भंग अनेक गणपती मंडळांनी केला. अशा २१ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त शिवाजी राठोड यांनी सांगितले.
View Articleपनवेल-मंत्रालय एसी बस
एस. टी महामंडळाच्या वतीने नवीन पनवेल ते मंत्रालय (फ्री वे मार्गे ) एसी बस सेवेस २२ सप्टेंबर पासून प्रारंभ होत आहे. या बसला कामोठे आणि वाशी गाव येथेही थांबा असेल. या मार्गावर सकाळ - संध्याकाळच्या वेळेत...
View Articleराजीनामास्त्र निष्प्रभ ठरेल?
महासभेत फ्री स्टाइल राडा करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांचे तडकाफडकी राजीनामे घेऊन शिवसेना नेतृत्वाने शिस्तीची लस टोचली असली तरी हे राजीनामे प्रत्यक्षात स्वीकारले जाण्याची शक्यता फारच कमी असल्याचे राजकीय...
View Articleपाठलाग डोळ्यावर बेतला
जीवावर उदार होत चोरट्यांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग करण्याचे धाडस दाखवणाऱ्या ठाण्यातील एका तरुणाला चोरट्याने बेचकीतून गोटी मारल्याने त्याच्या उजव्या डोळ्याला जबर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना घडली.
View Articleस्वाइन फ्लूचा दुसरा बळी
मलेरिया, स्वाईन, डेंग्यू यासारख्या आजारांनी कल्याण-डोंबिवली शहराला घातलेला विळखा अधिकाधिक घट्ट होत चालला असून शहरात स्वाइन फ्लूने दुसरा बळी घेतला आहे. मोहने येथील भीमराव पाटील या शिक्षकाचा स्वाइन...
View Articleभाट्ये खाडीत तिघे बुडाले
रत्नागिरी जिल्ह्यातील पावस मार्गावर भाट्ये खाडी पुलाखालील पाण्यात पोहायला उतरलेली तीन मुले बुडाली असून त्यापैकी दोघांचे मृतदेह मच्छिमारांच्या हाती लागले.
View Articleमुंब्रा केसः दोन बिल्डरना कोठडी
मुंब्रातील बानू कॉम्प्लेक्समधील पाच मजली इमारतीच्या ढिगा-यातून आणखी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्यामुळे दुर्घटनेतील मृतांचा आकडा तीनवर पोहचला. दुर्घटनेप्रकरणी बिल्डर अकील कल्लू शेख (६३) आणि शकील...
View Articleठाण्यात विक्रमी रक्तदान
आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ठाणे जिल्ह्यातून ३९९६ दात्यांनी रक्तदान करत रक्तदानाचा नवा विक्रम नोंदविला.
View Articleधोकादायक इमारतींमुळे अनेक ठार
ठाणे जिल्ह्यातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी वेगवेगळ्या समिती स्थापन करून वेळकाढूपणा करणारे राज्य सरकार त्यासंदर्भात ठोस धोरणच जाहीर करत नसल्याने या इमारती कोसळून बळी जाणाऱ्या रहिवाशांची...
View Articleशॉपिंग फेस्टिव्हल
यशस्विनी सामाजिक आभियानाशी जोडल्या गेलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ, तसेच वस्तूंना बाजारपेठ मिळावी, यासाठी २५ ते २९ सप्टेंबर रोजी यशस्विनी शापिंग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात...
View Articleमहावितरणच्या ऑनलाइन पेमेंटला उत्तम प्रतिसाद
महावितरण कंपनीच्या ऑनलाइन पेमेंट सुविधेला मिळणारा प्रतिसाद वाढत असून ठाण्यात ६ लाख ६१ हजार ५६५ वीज ग्राहकांनी जानेवारीपासून या सुविधेचा लाभ घेत तब्बल १०६ कोटी ६० लाखांचा रतीब कंपनीच्या तिजोरीत घातला आहे.
View Article