मुंब्रा येथे धोकादायक इमारती कोसळून निष्पाप रहिवाशांना प्राण गमवावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जीतेंद्र आव्हाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सरकारवर टीकेची झोड उठवली. या भागातील इमारतींच्या पुनर्विकासाची योजना जाहीर करण्यासाठी त्यांनी ४ ऑक्टोबरची ‘डेडलाइन’ दिली.
↧