आधार कार्डाचे ८० टक्के काम पूर्ण
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात आधार कार्डाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत तब्बल १० लाख लोकांनी आधार कार्डासाठी नोंदणी केली आहे. नवी मुंबईची लोकसंख्या १२ लाखांच्या घरात आहे.
View Articleइमारतीची पाहणी
वाशी येथील सेक्टर-१७ लिबर्टी को. ऑप. हौसिंग सोसायटीच्या खाजगी विकासकामार्फत विकसित करण्यात आलेल्या इमारतीतील बी विंगमधील ३०७ क्रमांकाच्या सदनिकेच्या स्लॅबच्या प्लॅस्टरसह फॉल सिलिंग कोसळल्यामुळे सदर...
View Articleलग्नासाठी धमकावणाऱ्याला अटक
लग्नास नकार देणाऱ्या तरुणीच्या नावाने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर बनावट खाते उघडून त्यावर सदर तरुणीसह असलेला फोटो अपलोड करुन त्या तरुणीला लग्न करण्यास धमकावणाऱ्या तरुणाला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी...
View Articleइमारत कोसळून ५ ठार
भिवंडीमध्ये कपड्याच्या कारखान्याची दुमजली इमारत कोसळून ५ कामगार ठार तर ३० जण जखमी झाल्याची दुर्घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मुळातच निकृष्ट दर्जाचे बांधकाम असलेल्या या इमारतीवर तिसरा मजला...
View Articleभिवंडी दुर्घटनेचे सहा बळी
भिवंडीमध्ये कपड्याच्या कारखान्याची दुमजली इमारत कोसळून ठार झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता मृतांची संख्या सहा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
View Articleबंजारा समाजाचा वसईत मेळावा
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्म शताब्दी महोत्सवा निमित्ताने वसई तालुक्यातील बंजारा समाज पहिल्यांदाच एकवटल्याचे चित्र पहायला मिळाले. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाचा...
View Articleमिरा-भाईंदर पालिकेची उद्या पोटनिवडणूक
मिरा-भाईंदर महापालिकेच्या मीरारोड येथील प्रभाग ३६ अ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी रविवार ७ जुलै रोजी मतदान होत असून प्रशासनाने त्याची तयारी पूर्ण केली आहे. तीन पक्षात ही लढत चुरशीची होत असून शुक्रवारी...
View Articleवाहनतळ नाही, आरटीओची अडचण
पनवेलच्या आर.टी.ओ कार्यालयाला वाहनतळ नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्षाला सुमारे दोनशे कोटींचा महसूल मिळवून देणाऱ्या पनवेल आरटीओ कार्यालयाला जागा मिळावी अशी मागणी सिडकोकडे करूनही...
View Articleबांधकामे सीआरझेडमधून सुटणार
सीआरझेडएच्या कात्रीत सापडलेल्या नवी मुंबईतील शंभरहून अधिक इमारतींना केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने ना-हरकत प्रमाणपत्र दिलेले नसल्याने सदर इमारतींमध्ये घरे खरेदी करणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.
View Article‘उन्नती’मधील रहिवाशी अंधारात
महावितरण आणि सिडकोच्या अनागोंदी कारभाराचा फटका उलवे येथील उन्नती प्रकल्पातील सदनिकाधारकांना बसला आहे. सदनिकांचा ताबा देऊन सात ते आठ महिन्यांचा कालावधी उलटला तरी अनेकांना विद्युत जोडण्या देण्यात आलेल्या...
View Articleफेसबुक फेम बनली गायिका!
‘पालघर फेसबुक’ प्रकरणात शाहीन धडा हिला ‘लाइक’ करून पोलिसी कारवाईस बळी पडलेली रेणू श्रीनिवासन गायक बनली असून तिचा तामिळी अल्बम नुकताच प्रसिद्ध् झाला आहे.
View Articleराष्ट्रवादी नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा
दिघा यादव नगर या आपल्याच प्रभागात राहणाऱ्या एका महिलेवर बलात्कार करून तिचा लैंगिक छळ केल्याचा गुन्हा रबाले एमआयडीसी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राम आशीष यादव याच्यावर दाखल केला आहे.
View Articleइंडिया स्टीलच्या कारखान्यात स्फोट
खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीच्या स्टील मेल्टिंग प्लान्टमध्ये शुक्रवारी मध्यरात्री स्फोट होऊन १५ जण जखमी झाले. त्यात दोन कामगार आणि तीन मुलांसह १३ ग्रामस्थांचा समावेश आहे. संतप्त गावकऱ्यांनी शनिवारी...
View Articleभाज्यांची स्वस्ताई आठवड्याभरात
गेल्या पंधरवड्यात भाज्यांचे दर वाढल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले असतानाच नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधून ग्राहकांसाठी 'गुड न्यूज' असून गगनाला भिडलेले भाज्यांचे वाढीव दर ३० ते ३५ टक्क्यांनी...
View Articleसर्पदंषाने तान्ह्या मुलीचा मृत्यू
बारा दिवसांच्या मुलीला विषारी साप चावल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डोंबिवलीजवळील आहिरे गावात रविवारी घडली. सर्पदंशानंतर तिला तात्काळ डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले...
View Articleतीन दशकांत पाण्याची पातळी वाढणार!
टेट्रापॉड टाकून आपण समुद्राला रोखू शकतो, हा केवळ भ्रम आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ३ दशकांत समुद्राची पाण्याची पातळी इतकी वाढेल की मुंबईत फ्री-वे किंवा फ्लायओव्हरऐवजी बोटीने प्रवास करावा लागेल, असे भाकीत...
View Articleजनकवींची अक्षय मोहिनी
गेली अनेक वर्षे रसिकांच्या मनाचा ठाव घेत शब्दांची पखरण करणारे जनकवी पी. सावळाराम यांच्या शब्दांची मोहिनी आजही कायम आहे. पी. सावळाराम यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा नुकताच शुभारंभ झाला, त्यावेळी अनेक गायक...
View Articleसंत वर्तमानात जगायला शिकवितात!
ज्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नसते, ते जगताना भूतकाळ आणि भविष्यकाळाचा आधार घेतात. पण संत कधीच भूतकाळ आणि भविष्यकाळात जगले नाहीत. सर्वच संतांनी वर्तमानात जगण्याचा संदेश दिला, त्याचा विसर पडल्यानेच...
View Articleपोलिस वसाहतीच्या पुनर्वसनाचा 'भूलभुलैया'
वर्तकनगर येथील धोकादायक पोलिस वसाहतींचा पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशनच्या (पीपीपी) माध्यमातून पुनर्विकास करावा अशा सूचना खुद्द राज्याचे गृहमंत्री आणि ठाण्याच्या पालकमंत्र्यांनी दिल्या असताना पोलिस...
View Articleलेडीज बारला अभय देणे इन्स्पेक्टरच्या अंगाशी
ठरवून दिलेल्या वेळेनंतर सुरू असलेल्या लेडीज बारमधील महिला वेटर गिऱ्हाईकांशी अश्लील वर्तन करताना आढळल्यामुळे वागळे इस्टेट पोलिस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर एस. डी. मोरे यांना कारवाईला सामोरे जावे लागले...
View Article