खड्डे चुकवण्याच्या नादात मृत्यू
कल्याण-डोंबिवली शहरात खड्ड्यांची समस्या मोठी असून, मंगळवारी रात्री खड्डे चुकवत बाईक चालवत असताना पडल्याने मोटरसायकलस्वार खड्ड्यात पडला.
View Articleठाणेकर तरुणाची ‘क्लाईंबथॉन’साठी निवड
हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये होणाऱ्या क्लाईंबथॉन या प्रतिष्ठेच्या आणि खडतर गिर्यारोहण स्पर्धेसाठी ठाण्यातील प्रशांत नंदी (२०) या तरुण गिर्यारोहकाची निवड झाली आहे.
View Articleवेश्याव्यवसायास भाग पाडणारा तरुण अटकेत
महिलांना पैशांचे आमिष दाखवत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्याला ठाणे पोलिसांनी बुधवारी रात्री वाघबीळ येथून अटक केली असून, त्याच्या फरार साथीदाराचा शोध सुरू आहे.
View Articleडोंबिवलीत दोघांचा बुडून मृत्यू
डोंबिवली पश्चिमेतील दोन तरुणांचा कुंभारखाणपाडा येथील खदानीमध्ये बुडुन मृत्यू झाला. हर्षद घाडेगावकर (१५) आणि विलास घरत (१९) अशी या तरुणांची नावे आहेत.
View Articleदैव बलवत्तर म्हणून...
उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीच्या महाप्रलयामुळे शेकडो भाविकांना जलसमाधी मिळाली. अंबरनाथ व आसपासच्या परिसरातील ८७ भाविक या संकटातून सुखरूप बचावले असून, नुकतेच घरी परतले आहेत. आपला दुसरा जन्मच...
View Articleधावत्या लोकलमध्ये तरुणीवर हल्ला
लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणीला ट्रॅकवर उभ्या असलेल्या अज्ञात व्यक्तीने काठी मारून जखमी केल्याची घटना गुरूवारी दुपारी ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्टेशनांदरम्यान घडली.
View Articleकळवा मेकओव्हरला मनसेची हरकत
कळवा स्टेशनच्या मेकओव्हरसाठी १२ कोटी ७७ लाख रुपये बेकायदा खर्च झाले असून, त्याबाबतची सखोल चौकशी करून १५ दिवसांत दोषींवर कारवाई करावी अन्यथा मनसे तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष निलेश...
View Articleडोंबिवलीमध्ये बनावट नोटा जप्त
डोंबिवलीमध्ये राहत असलेल्या पश्चिम बंगालच्या चार तरुणांना मंगळवारी डोंबिवली पोलिसांनी अटक केली. त्यांच्या घरावर मारलेल्या छाप्यामध्ये पोलिसांना सुमारे १ लाख १० हजार रुपयांच्या नकली नोटा सापडल्या आहेत.
View Articleउद्घाटन झाले… एस्कलेटर बंद!
मध्य रेल्वेच्या ठाणे स्टेशनात बसवलेल्या एस्कलेटरचे (सरकता जिना) गुरुवारी उद्घाटन झाले खरे; पण ढिसाळ नियोजन, गोंधळ, आणि प्रचंड रेटारेटीत झालेल्या या कार्यक्रमानंतर अर्ध्या तासातच हा एस्कलेटर बंद पडला!
View Articleडोंबिवलीजवळ पाइपलाइन फुटली
भिवंडीजवळ तानसा पाइपलाइन फुटल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी डोंबिवलीजवळ कल्याण-शिळफाटा रोडवर काटई टोलनाक्यापाशी एमआयडीसीची १७७२ डायमीटरची जलवाहिनी गुरुवारी सकाळी जोरदार स्फोट होऊन फुटली.
View Articleचारुदत्त देशपांडे यांचे निधन
पत्रकार चारुदत्त देशपांडे (५६) यांनी आज दुपारी वसई येथे आत्महत्या केली. चारुदत्त देशपांडे यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
View Articleठाण्यातही पाइपफुटी
पाइपफुटीमुळे मुंबई आणि नवी मुंबईकरांना गेले दोन दिवस पाणी कपातीचा सामना करावा लागत असताना शुक्रवारी ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी स्टेमची पाइपलाइन माजीवाडा नाका येथे फुटली. त्यामुळे ठाणेकरांनाही आता...
View Articleपाठ्यपुस्तकांविनाच दुसरीचा अभ्यास
शाळा सुरू होऊन १० दिवस उलटले असले तरी अद्यापही दुसरीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यपुस्तकांविनाच अभ्यास सुरू असल्याचे चित्र आहे. इयत्ता पहिली व दुसरीचा अभ्यासक्रम यंदा बदलला असला तरी ‘बालभारती’कडून दुसरीची...
View Articleमहसूल न्यायालय ‘ऑन लाइन’वर
डहाणू उपविभागातील महसूल न्यायालयातील कामकाजाची ‘ऑन लाइन’ सेवा सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारची न्यायालयीन कामाकाजाची माहिती ऑनलाइन करून पक्षकरांना व वकिलांना माहिती उपनब्ध करून देणारे डहाणू उपविभागीय...
View Articleअपुऱ्या डॉक्टरांमुळे रुग्णांचे हाल
उरण तालुक्यातील गरीब-गरजू रूग्णांसाठी एकमेव असलेल्या ‘इंदिरा गांधी ग्रामीण रूग्णालया’त डॉक्टर, कर्मचारी आणि आवश्यक साहित्यांची कमतरता भासत असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांवर उपचार करण्यात अनंत...
View Articleपाणीपट्टी वाढीशिवाय गत्यंतर नाही
नवी मुंबईकरांना वाढीव पाणीपट्टीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पाण्याची प्रॉडक्शन कॉस्ट वाढली असून सद्यस्थितीत आकारण्यात येणाऱ्या पाणी दरात वाढ न केल्यास महापालिकेला भविष्यात तोट्यास सामोरे जावे...
View Articleविनयभंगप्रकरणी डॉक्टरला अटक
वाशी सेक्टर-२ मधील एका डॉक्टरने तपासणीदरम्यान विनयभंग केल्याची तक्रार एका २० वर्षीय तरुणीने केली आहे. सदर तरुणीच्या तक्रारीवरुन वाशी पोलिसांनी डॉ. विवेक पाटील यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल...
View Articleआठवीचा वर्ग प्राथमिक शाळेला
नवी मुंबई महापालिकेच्या शाळा १७ जूनला सूरू झाल्या. नवीन शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील आठवीचे वर्ग प्राथमिक विभागाला जोडण्यात आले आहेत. ही अंमलबजावणी करणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली...
View Article'संघर्ष करावाच लागतो'
नवी मुंबई हे झपाट्याने विकसित होणारे संवेदनशील तरूण शहर आहे. त्यामुळे या शहराकडून फार मोठ्या अपेक्षा असून त्यादृष्टीने काम करता आले याचे समाधान वाटते, अशा शब्दांत नवी मुंबई शहरा विषयीचा जिव्हाळा आयुक्त...
View Articleशालेय फेऱ्यासंबंधी आज बैठक
वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील पाच मार्गांवरील एसटी सेवा बंद झाल्याने जिथे-जिथे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा ठिकाणी पालिका ‘शालेय फेऱ्या’ सुरू करण्याचा गंभीरपणे...
View Article