नवी मुंबईकरांना वाढीव पाणीपट्टीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पाण्याची प्रॉडक्शन कॉस्ट वाढली असून सद्यस्थितीत आकारण्यात येणाऱ्या पाणी दरात वाढ न केल्यास महापालिकेला भविष्यात तोट्यास सामोरे जावे लागेल, असे आयुक्त डॉ. भास्कर वानखेडे यांनी स्पष्ट केले.
↧