जमिनीच्या वादातून हल्ला
जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघा जणांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना उरणमध्ये घडली असून गंभीररीत्या जखमी झालेल्या तिघांनाही जवळच्या शासकीय रुग्णालयात दाल करण्यात आले आहे.
View Articleमुलीची हत्या करून आईची आत्महत्या
पतीशी झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात महिलेने आपल्या १५ महिन्यांच्या कोवळ्या मुलीची गळा आवळून हत्या करून, नंतर आत्महत्या केल्याची घटना दिव्यात शनिवारी रात्री घडली. सुचिता रविराज बोटले (२५) असे या...
View Articleशहापूरात तरुणीची आत्महत्या
एका २२ वर्षीय तरुणीने घराजवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शहापूरमध्ये घडली असून पालनकर्त्या ७० वर्षीय वृध्दाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याने तसेच प्रियकराने लग्नाचे आमिष...
View Articleविद्यार्थ्यांसाठी डोंबिवलीत पूर्वनिवड शिबीर
डोंबिवलीतील विवेकानंद सेवा मंडळातर्फे इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी २ दिवसांचे पूर्व निवड शिबीर आयोजित करण्यात आले होते. इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे मार्गदर्शन...
View Articleवर्षा मॅरेथॉन २५ ऑगस्टला
चोवीसावी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा २५ ऑगस्ट रोजी होणार असल्याची घोषणा ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी केली. स्पर्धेत पारदर्शकता यावी यासाठी २१ किलोमीटर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या...
View Articleविनयभंग करणारा पोलिस अटकेत
१० वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या हवाली केल्याची घटना कळव्यात शुक्रवारी घडली.
View Articleकागद पुनर्वापर प्रकल्प अव्वल
विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशिलता, गटकार्य व समस्या शोधन हे गुण रुजावेत यासाठी कार्य करणाऱ्या अमेरिकेतील डेस्टिनेशन इमॅजिनेशन या संस्थेने घेतलेल्या स्पर्धेत ठाण्यातील चार विद्यार्थ्यांनी सादर केलेला...
View Articleअपुऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांचे हाल
उरण तालुक्यातील गरीब-गरजू रूग्णांसाठी एकमेव असलेल्या ‘इंदिरा गांधी ग्रामीण रूग्णालया’त डॉक्टर, कर्मचारी आणि आवश्यक साहित्यांची कमतरता भासत असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांवर उपचार करण्यात अनंत...
View Articleश्रीरंगच्या पुनर्विकासात नवा वाद
श्रीरंग सोसायटीचा पुनर्विकास करताना किती चौरस फुटांचे घर देणार याची कोणतीही ठोस माहिती न देता विकासक स्थानिक रहिवाशांकडून करारनामे भरून घेत असल्याचा आक्षेप नोंदवत काही रहिवाशांनी त्याविरोधात दंड थोपटले...
View Articleपाणीपट्टी वाढीशिवाय गत्यंतर नाही
नवी मुंबईकरांना आगामी पंधरा वर्षे कोणत्याही प्रकारच्या करवाढीला सामोरे जावे लागणार नाही याबाबत निवडणुकीपूर्वी आश्वासन दिल्यानंतर नवी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी पक्ष त्यादृष्टीने...
View Articleविद्यार्थ्यांना बेस्टबसचा पास मिळणे बनले सुलभ
नवी मुंबईमध्ये बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीचा मासिक पास काढण्यासाठी देवनार डेपोत मारावा लागणारा हेलपाटा शिवसेनेच्या प्रयत्नामुळे आता थांबला आहे.
View Articleगझलमय सायंकाळ
गझल म्हणजे केवळ प्रेम किंवा विरहाची भावना नाही; आजच्या काळावर भाष्य करण्याचे सामर्थ्यही तिच्यात आहे, असे गझलकार सानेकरांनी स्पष्ट केले.
View Articleडीम्ड कन्व्हेयन्सचा तिढा सोडवण्यासाठी समिती
गृहनिर्माण सोसायट्यांनी जमिनीची मालकी तातडीने आपल्या नावे करून घ्यावी यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली डीम्ड कन्व्हेयन्सची मोहीम फसली असून, या मोहिमेतील अडथळे शोधून त्यावर तोडगा काढण्यासाठी एक स्वतंत्र...
View Articleकायदे आहेत, पण...
महिलांचे हित जोपासणारे अनेक कायदे देशात आहेत. पण बहुसंख्य मुस्लिम महिलांना त्यांची माहितीच नाही. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातही शिक्षणाच्या अभावामुळे मुस्लिम महिला मागासलेल्या आहेत.
View Articleमहिला लोकप्रतिनिधींना आत्मभान हवे!
सध्याच्या लोकप्रतिनिधी महिलांना आत्मभान असणे गरजेचे आहे तरच महिलांसाठीच्या ५०% आरक्षणाला योग्य तो न्याय मिळू शकेल, असे प्रतिपादन डॉ. अशोक मोडक यांनी कल्याणमध्ये केले.
View Articleनवे मीटर ; दुप्पट बिल
महावितरणने ठाण्यात नव्याने लावलेल्या रेडिओ फ्रीक्वेन्सी मीटरमुळे बिजेची बिलं दुपटीने वाढल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येऊ लागल्या आहेत आणि महावितरण त्या तक्रारींची योग्य दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ...
View Articleविनोद परबची हवाई दलात निवड
भारतीय हवाई दलाच्या इंजिनीअरिंग शाखेमध्ये टेक्निकल ऑफिसर पदासाठी ठाण्यातील विनोद परब याची निवड करण्यात आली असून, तो लवकरच वायुदलाच्या हैद्राबाद येथील अकादमीत प्रशिक्षणासाठी जाणार आहे.
View Articleठाणे निर्धार परिषदेतील संस्थांना अर्थसहाय्य
समर्थ भारत व्यासपीठ आयोजित ठाणे निर्धार परिषदेत सहभागी झालेल्या ठाणे जिल्ह्यातील वीस संस्थांना ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनी प्रत्येकी चार लाख रूपयांचे अर्थसहाय्य दिले आहे.
View Articleमानसिकता बदलली तरच ग्रामीण आरोग्य सेवा सुधारेल
व्यवस्था असताना जर अधिकारी आणि कर्मचारी ग्रामीण भागात रूग्णसेवेसाठी उपलब्ध होत नसतील तर त्यांच्या मानसिकतेत बदल करण्याची गरज असल्याचे मत आरोग्य सेवांवर आधरित जनसुनावणीत व्यक्त करण्यात आले.
View Articleअंबरनाथची पसंती तळोजा डंपिंग ग्राऊंडला
एमएमआरडीएच्या सामायिक भरावभूमी प्रकल्पात सहभाग न घेता स्थानिक पातळीवरच कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय ठाणे व कल्याण डोंबिवली या २ मोठ्या महापालिकांनी घेतला असला तरी अंबरनाथ...
View Article