शाळा सुरू होऊन १० दिवस उलटले असले तरी अद्यापही दुसरीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यपुस्तकांविनाच अभ्यास सुरू असल्याचे चित्र आहे. इयत्ता पहिली व दुसरीचा अभ्यासक्रम यंदा बदलला असला तरी ‘बालभारती’कडून दुसरीची पुस्तके अद्यापि उपलब्ध झालेली नाहीत.
↧