जिल्ह्यातील १५० गावपाड्यांवर पाण्याचे दुर्भिक्ष्य!
लाखो मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ४२ गावे आणि ११० पाड्यांवर पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. सरकारी टँकरचा पाणी पुरवठा अनियमित पद्धतीने होत असल्याने या भागातील जनतेचे प्रचंड हाल...
View Articleऑनलाइन पेमेंटला उत्तम प्रतिसाद
ऑनलाइन कर भरण्याच्या सुविधेला ठाणे, कल्याण, डोंबिवलीसारख्या शहरांत फारसा प्रतिसाद मिळत नसताना कुळगांव- बदलापूरमधील करदात्यांनी मात्र या योजनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. गेल्या ३ महिन्यांत बाराशे...
View Articleश्रीरंगच्या रहिवाशांचे 'सुरक्षित' स्थलांतर
गेले काही दिवस गाजत असलेल्या श्रीरंग सोसायटीतील अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाडे तत्वावरील घरांमध्ये राहण्यासाठी आर्थिक सहकार्य देण्याचे बिल्डरने मान्य केल्यानंतर या इमारतीतील...
View Articleमुंब्र्यातील मृत्युकांडास पालिका अधिकारी जबाबदार नाहीत!
मुंब्य्रातील आदर्श दोन ही इमारत कोसळून ७४ जणांचा बळी गेला त्याबाबत पालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरता येणार नाही. पोलिसांनी दाखल केलेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कायदेशीर नसल्याचा युक्तिवाद या प्रकरणी...
View Articleदिव्यात तरुणाची हत्या
किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना दिव्यात शनिवारी घडली. या हत्येप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी मारेकरी जालिंदर उर्फ विवेक रामचंद्र जाधव (२३) याला सोमवारी अटक केली. निराले शेख (२२) असे या...
View Articleआश्रमशाळेत दोन महिने पगार नाही
ठाणे जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विभागातील आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नसून, प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे शिक्षकांना पगाराविना...
View Articleपाच खंडणीखोरांवर मोक्का
कल्याणमध्ये विविध उद्योजक विकासकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व छोटा राजन टोळीशी संपर्क असलेल्या पाच जणांवर ठाणे खंडणी पथकाच्या वतीने मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
View Articleबेकायदा इमारतींची नावे जाहीर करा!
कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांना वेसण घालण्यासाठी या इमारतींची नावे जाहीर करून तिथे घर न घेण्याचे आवाहन पालिकेने करावे, तसेच त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइनची व्यवस्था करावी, अशी सूचना शनिवारी...
View Articleआपत्कालीन व्यवस्थापनाचा फज्जा
अग्निशमन यंत्रणेचा अभाव... फायर ब्रिगेडचे वाहन आले तर धड रस्त्यांअभावी स्टेशनपर्यंत पोहोचू शकत नाही... आणि एखादे वाहन पोहोचलेच तर पाण्याचा पाइप स्टेशनात प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचू शकत नाही... असे...
View Articleमहापौरपदासाठी आज अर्ज भरणार
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदाकरिता आज, मंगळवारी अर्ज भरले जाणार आहेत. अर्ज भरण्यास काही तासांचा अवधी राहिला असला तरी सोमवारी रात्री उशिरापर्यंत शिवसेनेने या प्रतिष्ठेच्या पदासाठी उमेदवार जाहीर केला...
View Articleकल्याणी पाटील यांना उमेदवारी
कल्याण- डोंबिवली महापौरपदाची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबतची उत्सुकता मंगळवारी अखेर संपुष्टात आली. अनेकींची नावे चर्चेत असताना शिवसेनेच्या कल्याणी पाटील यांनी मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज सादर केला.
View Articleआयुक्तांच्या लाचखोर पीएला अटक
अनधिकृत बांधकामावर कारवाई होऊ नये, यासाठी लाच घेणारे, उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांचे पीए गणेश शिंपी यांना मंगळवारी संध्याकाळी लाचेची रक्कम स्वीकारतानाच अटक करण्यात आल्याने पालिका वर्तुळात खळबळ...
View Articleस्थायी समितीने वर्षभरात मंजूर केली ६०० कोटींची कामे
महापालिकेच्या मावळत्या स्थायी समितीने वर्षभरात शहराच्या विकासकामा संदर्भातील ६०० कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. अनेक महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागली असून अनेक प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.
View Articleअॅडलॅब कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची शेतकऱ्यास मारहाण
खालापुरातील अॅडलॅब कंपनी आणि स्थानिक शेतकरी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी मिरकुट वाडी गावातील एका शेतकऱ्याला त्याच्या घरात घुसून बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
View Articleपाच हजारांची लाच घेतल्याबद्दल मंडल अधिकाऱ्यास अटक
फेरफार नोंदीसह सातबारा उतारा देण्यासाठी पाच हजार रुपयाची मागणी करून ती एका खाजगी व्यक्तिमार्फत स्वीकारणाऱ्या उरणमधील मंडल अधिकाऱ्याला नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री सापळा लावून अटक...
View Articleउरण परिसरात अद्ययावत रुग्णालय उभारण्याची मागणी
उरण परिसरात लवकरात लवकर अद्ययावत रुग्णालयाची उभारणी करण्याची मागणी उरण सामाजिक संस्थेने केली आहे. दिवसेदिवस उरण परिसराचा झपाट्याने विकास होत असताना येथे आरोग्य सुविधांची गरज निर्माण झाली आहे.
View Articleपनवेल तहसील इमारतीचा होणार कायापालट
पनवेलमधील तहसील कार्यालय व पोलिस स्टेशनच्या जागेवर भव्य इमारत उभी राहून तहसील कार्यालय, पनवेल पोलिस ठाणे, बीडीओ, सबट्रेझरी व रजिस्ट्रार कार्यालय एकाच ठिकाणी होणार असल्यामुळे नागरिकांची चांगली सोय होणार...
View Articleपनवेल पालिकेचे देहरंग धरण आटले
पनवेल नगरपालिकेच्या मालकीचे देहरंग धरण पूर्णपणे आटले आहे. धरणाचे पाणी मिळणार नसल्यामुळे नगरपालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अतिरिक्त पाणी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, पर्यायी...
View Articleसिग्नल तोडणीचा जीवघेणा खेळ
शहर विकसित झाले की त्या शहराच्या समस्यांमध्ये वाढ होते. नवी मुंबई शहराचा विकास झपाट्याने झाला. परिणामी त्याची लोकसंख्याही वाढली. वाढत्या लोकसंख्येचा प्रभाव ट्रॅफिकच्या रूपाने दिसून येऊ लागला. त्यातच...
View Articleआ. विवेक पंडित यांनी राज्यमंत्री गावित यांना साथ द्यावी
ठाणे जिल्हा विभाजनाचे पोकळ आश्वासन देणाऱ्या राज्यमंत्र्यांची गाडी अडवून त्यांना जाब विचारा, असे विधान वसईचे आमदार विवेक पंडित यांनी नुकतेच केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली...
View Article