महाराष्ट्र राज्यात असलेली भीषण दुष्काळाची परिस्थिती पाहता मिरा-भाईंदर पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आपल्या वेतनातून 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'त आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
↧