छोट्या महिला बँकांना सरकारने सहाय्य करावे!
महाराष्ट्रात एकूण २६ महिला बँका आहेत. अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी या बँकांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी ठाण्यातील शताब्दी महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष डॉ. कल्पना हजारे यांनी राज्य...
View Articleसाथीच्या आजारांचे थैमान
नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. शेकडो रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
View Articleकेळवे बनले सुरक्षित पर्यटनस्थळ
पालघर तालुक्यातील केळव्याच्या समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी दिवंसे दिवस वाढू लागली आहे. हे अतिशय उत्तम पर्यटनस्थळ असून समुद्रकिनाऱ्यासमवेत नारळी, फोपळी चिकू आंब्याच्या बागा असल्याने पर्यटकासाठी वेगळे...
View Articleराष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे शिबीर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मिरा-भाईंदर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिबीर नुकतेच पार पाडले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचे आवाहन नेत्यांनी केले असून निवडणुकीच्या आधी...
View Articleसिडकोची सदनिका सोडत डिसेंबरमध्ये
सिडकोच्या वतीने खारघरमधील सेक्टर ३६ मध्ये बांधण्यात येत असलेल्या ४ हजार ८१४ सदनिकांची सोडत डिसेंबरअखेर काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
View Articleभुईगाव येथील समर्थ मठात होणार अन्नछत्र
वसईतील श्री स्वामी समर्थांच्या भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या भुईगाव येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या समोर अन्नछत्राचे बांधकाम केले जाणार आहे.
View Articleथोडं आहे... थोडं अजून हवं
वयाच्या एका वळणावर आर्थिक परिस्थिती स्थिर ठेवण्यासाठी नोकरी करता- करता करीअर म्हणून यश मिळवायचे अनेकांचे राहून जाते. पण बदलत्या परिस्थितीत स्वतःची निर्मितीक्षमता कशी वाढवयाची, कल्पनाशक्ती कार्यक्षम कशी...
View Articleगावठी कट्ट्यासह महिलेला अटक
कपड्यांच्या बॅगेतून गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला बुधवारी कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक करून रेल्वे न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने तिला २६ नोव्हेंबरपर्यंत...
View Articleपाण्याअभावी ठाणेकरांचे हाल
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने ठाणेकरांचे लागोपाठ दोन दिवस हाल झाले. ठाणे शहरासह कळवा, मुंब्रा भागातही पाणीपुरवठा न झाल्याने बहुतांश निवासी संकुलांत...
View Articleनातेवाइकांकडून रुग्णालयाची तोडफोड
डेंग्यूमुळे नातेवाइकाचे निधन झाल्यानंतर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या नातेवाइकांविरोधात मंगळवारी मुरबाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. कल्याणजवळ ही घटना घडली.
View Articleसाकेत कॉलेजातील ३१ विद्यार्थी जाणार कोर्टात
महाविद्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका बसलेल्या कल्याणमधील साकेत कॉलेजातील विद्यार्थी बुधवारीही ओळखपत्र मिळतील या आशेवर कॉलेजच्या गेटवर जमले होते. मात्र पदरी निराशा आल्याने अखेर विद्यार्थ्यांनी...
View Articleठाण्याला मिळणार आणखी तीन फ्लायओव्हर
शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीन लहान उड्डाणपुलांना ठाणे महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत बुधवारी मंजुरी देण्यात आली.
View Articleग्रामपंचायत काळातील इमारतींना दुरुस्तीची परवानगी
दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ग्रामपंचायत काळातील अनेक जुन्या इमारतींना आणि घरांना दिलासा देणारा निर्णय बुधवारी ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.
View Articleपाणी योजनेची माहिती द्या!
बदलापूर शहरातील कात्रप शिरगाव या भागात पाणीटंचाई भेडसावत असून, यावर उपाय म्हणून ८० कोटी रुपयांची पाणी योजना राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले आहे.
View Articleअपहृत मुलीची नाट्यमय सुटका
डोंबिवली पूर्वेतील इयत्ता दहावीत शिकणारी विद्यार्थिनी मंगळवारी सायंकाळी क्लासवरून घरी परतत असताना चार अनोळखी तरुणांनी तिचे अपहरण करून तिला गाडीत कोंबले.
View Articleगडकरीत रंगणार नटसम्राट
मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या नटसम्राट नाटकाने दीर्घ काळ रसिकांच्या मनावर राज्य केले. काळ बदलला तरी ‘नटसम्राट’चा विषय आजही रंगकर्मींना खुणावतो.
View Articleप्रवासी रात्री वाऱ्यावर
वसई विरार महापालिकेने शहर बससेवा सुरू केल्यामुळे एसटीची बससेवा बंद करण्यात आली आहे. मात्र रात्री दहानंतर महापालिकेची बससेवा अत्यंत अपुरी असते. अशावेळी प्रवासी रिक्षाकडे धाव घेतात, मात्र रिक्षाचालक...
View Articleभायंदर नव्हे भाईंदर हवे!
भाईंदर असे शहराचे नाव असताना रेल्वे स्टेशनात मात्र भायंदर नावाचा बोर्ड लागला असून तो बदलण्यात यावा, अशी मागणी मनसेने केली आहे.
View Articleदिव्यात सहा मजली इमारत खचली
ठाण्याजवळच्या कळवा, मुंब्रा परिसरात इमारती कोसळल्याच्या घटना ताज्या असतानाच, आज दिवा इथली ‘विष्णुकला बिल्डिंग’ खचल्यानं परिसरात घबराट पसरली आहे.
View Articleकल्याणमध्ये टँकर कलला
कल्याणातील आग्रा रोड या गजबजलेल्या रस्त्यावरील जयहिंद पेट्रोल पंपावर गुरुवारी दुपारी ३च्या सुमारास पेट्रोल भरण्यासाठी आलेला टँकर गटारात खचला. सुदैवाने टँकरचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.
View Article