वसई विरार महापालिकेने शहर बससेवा सुरू केल्यामुळे एसटीची बससेवा बंद करण्यात आली आहे. मात्र रात्री दहानंतर महापालिकेची बससेवा अत्यंत अपुरी असते. अशावेळी प्रवासी रिक्षाकडे धाव घेतात, मात्र रिक्षाचालक मानमानीपणा करून प्रवशांना वेठीस धरीत आहेत.
↧