गळफास घेतलेल्या आईला साद घालूनही ती उत्तर देत नसल्याने रडत-रडत आईपाठोपाठ एक वर्षाच्या तान्हुलीनेही जगाचा निरोप घेतल्याची हदयद्रावक घटना उल्हासनगरमध्ये घडली. या महिलेच्या आत्महत्येच्या कारणाचा शोध पोलिस घेत आहेत. सिमरन रवी रामपाल (३०) आणि कनिष्का (१) अशी मृतांची नावे आहेत.
↧