दुसऱ्या दिवशीपर्यंत मिरवणुका काढत नियमांचा भंग अनेक गणपती मंडळांनी केला. अशा २१ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त शिवाजी राठोड यांनी सांगितले.
↧