स्वागतयात्रेतून दुष्काळ निवारणासाठी निधी
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ठाण्यात काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रेत यंदा स्त्री जागृतीचा संदेश देण्यासह दुष्काळग्रस्तांसाठी मदत निधी उभारण्याचा अभिनव संकल्प सोडण्यात आला आहे. श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक...
View Articleज्येष्ठ महोत्सवाची तपपूर्ती
`पितांबरी' ज्येष्ठ महोत्सवाच्या तपपूर्ती वर्षानिमित्त व्यास क्रीएशनतर्फे आज, १५ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत गडकरी रंगायतन येथे ज्येष्ठ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
View Articleशिक्षण विस्तार अधिका-याविरोधात १४ शाळांची तक्रार
खासगी शाळांसाठी दर तीन वर्षांनी मान्यता घेणे राज्य सरकारने बंधनकारक केले आहे. मात्र ही मान्यता देण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे सांगत त्याविरोधात १४ शाळांच्या...
View Articleवसईत १५१ बॅनर्स-पोस्टर्स हटविली
शहरांमधील बेकायदा होर्डिंग २४ तासात हटवा असा आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर वसई-विरार पालिका क्षेत्रातही प्रशासनाने गुरूवारी दिवसभरात अनेक ठिकाणचे बॅनर्स हटवले. ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात...
View Articleहोर्डिंगमुक्ती यशस्वी
शहरात जागोजागी होर्डिंग आणि बॅनर्सद्वारे प्रसिध्दी लाटण्याचे उद्योग सुरू झाल्यापासून प्रथमच गुरुवारी ठाणे, कल्याण व डोंबिवली ही शहरे होर्डिंगमुक्त झाल्याचे दिसले. ठाणे पालिकेने दिवसभरात ५०७ आणि...
View Articleसीईटीपीची बँक गॅरेंटी जप्त
डोंबिवली एमआयडीसीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कॉमन इफ्लुअन्ट ट्रीटमेंट प्लाण्ट (सीईटीपी) कार्यरत आहे. या प्लाण्टमधील जलप्रदूषणाची पातळी नियंत्रणात नसल्याचे समोर आल्याने महाराष्ट्र प्रदूषण...
View Articleकल्याणची मराठमोळी खाऊगल्ली
फक्कड चहा, पोहे आणि थालीपीठ अशा मराठमोळ्या पदार्थांची लज्जत चाखायची असेल तर कल्याणमधील सदाशिव पेठेतील खाऊगल्लीला पर्याय नाही. मराठमोळ्या पदार्थांबरोबरच पाणीपुरी, सॅण्डवीच, पावभाजी, कचोरी अशा...
View Articleअपघातात तरुणाचा मृत्यू
वसईतील वालीव पोलिसांच्या हद्दीत हायवेवरील वसई फाटा ब्रजवर बुधवारी दुपारी झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला इमरान निजामुद्दीन खान (२३) हा मरण पावला तर फजल अब्दुल हमीद शेख (३२) हा जखमी झाल्याचे...
View Articleकारमधून १९ लाखांची चोरी
अज्ञात चोरट्यांनी वाशी सेक्टर-१७ मधील देवरत्न इमारतीसमोर उभ्या असलेल्या होंडा सिटी कारची काच फोडून कारमध्ये ठेवण्यात आलेली तब्बल १९ लाख रुपयाची रोख रक्कम असलेली बॅग चोरुन नेल्याची घटना मंगळवारी रात्री...
View Articleमीटरसक्ती दृष्टिपथात
रिक्षाचालकांच्या मुजोरपणामुळे त्रस्त झालेल्या कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेले काही दिवस प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्या आणि प्रवासी संघटनांनी निर्माण...
View Articleअडीच वर्षांच्या मुलीवर अत्याचार
अंबरनाथ येथील दत्तनगर भागात १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने अडीच वर्षांच्या लहानग्या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
View Articleउदंड झाली काजूची बोंडे
गोवा आणि महाराष्ट्रात यंदा अवेळी पडलेल्या पावसाच्या सरी काजूपिकासाठी पथ्यावरच पडल्या असून यंदा काजूचे उत्पादन चांगले आले आहे. काजूच्या बीला चांगले मार्केट व दर मिळत आहे. मात्र त्याच्या बोंडांचे काय...
View Article‘वाडा बंद’ यशस्वी
ठाणे जिल्ह्यातील वाडा-मनोर मार्गावर वाघोडे येथील टोलनाक्यावर मंगळवारी झालेल्या तोडफोडीप्रकरणी आंदोलकांवर दरोडा व लुटमारीचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केल्याविरोधात गुरुवारी पुकारलेल्या ‘वाडा बंद’ला...
View Articleपालघर नवा जिल्हा?
एक कोटी लोकसंख्या आणि ९ हजार ५५८ चौ. किमीचे प्रचंड क्षेत्रफळ अशा राज्यातल्या सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन एक मे रोजी होईल आणि पालघर हा स्वतंत्र जिल्हा स्थापन होण्याची चिन्हे आहेत. हे विभाजन...
View Articleदहावी बीजगणिताचा पेपर फुटला
दहावीच्या बीजगणित पेपर सुरू होण्याच्या पंधरा मिनिटे आधीच अंबरनाथच्या एका क्लासचालकाकडे या विषयाची बी कोडची प्रश्नपत्रिका आढळली. आपल्या क्लासमधील मुलांना हा पेपर सोडवून देत असल्याचे त्याने पोलिसांकडे...
View Articleप्रश्न मांडण्याचे व्यासपीठ हरपले!
महापालिका अथवा संबंधित प्राधिकरणांकडून शहरातील समस्यांची निवेदने स्वीकारली जात नसल्याने ‘लोकशाही दिना’ला अर्थ राहिला नसून याविषयी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेण्याचा निर्णय काही सामाजिक कार्यकर्त्यांनी...
View Articleउड्डाणपुलाखाली बेकायदा वाहन पार्किंग
घातपाती कारवाई होण्याची भीती असल्यामुळे शासनाने उड्डाणपुलाखाली वाहन पार्किंग करण्यास बंदी घातली असून देखील नवी मुंबईमध्ये सर्रासपणे अनधिकृत वाहन पार्किंग केली जात आहेत. वाहन पार्किंग बंदी करण्याचे आदेश...
View Articleफलक काढण्याचा धडाका
एका दिवसात महापालिका क्षेत्रातील होर्डिंग्ज काढून टाकण्याच्या हायकोर्टाच्या आदेशानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. यामुळे गुरुवारी दिवसभर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या फलकांवर...
View Article२४ मार्च रोजी रोजगार मेळावा
२४ मार्च रोजी सकाळी १० ते २ या वेळेत पनवेलमधील व्ही. के. हायस्कूल येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
View Article