एक कोटी लोकसंख्या आणि ९ हजार ५५८ चौ. किमीचे प्रचंड क्षेत्रफळ अशा राज्यातल्या सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन एक मे रोजी होईल आणि पालघर हा स्वतंत्र जिल्हा स्थापन होण्याची चिन्हे आहेत. हे विभाजन झाल्यानंतर राजकीयदृष्ट्या ठाण्याचे महत्त्व कायम राहण्याची शक्यता जास्त आहे.
↧