महापालिका अथवा संबंधित प्राधिकरणांकडून शहरातील समस्यांची निवेदने स्वीकारली जात नसल्याने ‘लोकशाही दिना’ला अर्थ राहिला नसून याविषयी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेण्याचा निर्णय काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
↧