एमआयडीसीतील झोपड्यांनाही हवी एसआरए - एकनाथ शिंदे
वागळे इस्टेट भागातील एमआयडीसीच्या जागेवर वसलेल्या शेकडो झोपड्या सरकारी धोरणांनुसार अधिकृत ठरल्या असल्या तरी त्यांच्या पुनर्विकासाला परवानगी दिली जात नाही. अन्य सरकारी जमिनींप्रमाणे इथल्या...
View Articleलोकल बिघाडामुळे रखडली म. रे.
ठाणे-बदलापूर लोकल ठाण्याहून सुटताच तिच्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला व ती कशीबशी कळवा स्टेशनपर्यंत आणून तिथेच रद्द करावी लागली. या लोकलच्या मागून आलेल्या कल्याण लोकलला ती जोडत कळवा कारशेडमध्ये...
View Articleविमानतळाचे स्थलांतर चाकणला?
पुनर्वसनापोटी एकरी २० कोटी रुपये मागणीचा अट्टाहास प्रकल्पग्रस्तांनी न सोडल्यास नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प पुण्याजवळ चाकण परिसरात जाईल, असा निर्वाणीचा इशारा सिडको व...
View Articleमोरा-भाऊचा धक्का महागला
मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवास १० रुपयांनी महागला आहे. मात्र दरवर्षी प्रवाशांच्या माथी मारण्यात येत असलेल्या तिकीट दरवाढीमुळे प्रवासीवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
View Articleइमूपालनामुळे शेतकरी गोत्यात
भरमसाठ आर्थिक नफ्याचे आमिष दाखवून ठाणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना सरकारी आणि खासगी संस्थांनी इमूपालनाकडे आकर्षित केले. मात्र, आता या इमूची अपेक्षेनुसार विक्री होत नसून त्यांच्या अंड्यांनाही भाव...
View Articleठाण्याचे हवामान अॅप्सवर
हवामानातील बदल जाणून घेण्यासाठी ठाणेकरांना आता सरकारी यंत्रणा किंवा प्रसिध्दी माध्यमांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. पाऊस किती पडतो आहे, तापमान किती आहे, भरती ओहोटीच्या वेळा काय आहेत, उधाणाची भरती किती...
View Articleकट्टे घडवतात समाजमन: काकोडकर
सध्या स्थित्यंतर घडण्याचा वेग पूर्वीपेक्षा जास्त आहे. या काळात अणि मार्केटिंगच्या जमान्यात चर्चेतून समाजमन घडवण्यासाठी अत्रे कट्ट्याची चळवळ आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण...
View Articleनवी मुंबई पालिकेच्या १२ हजार कोटी खर्चाला मंजुरी
नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा ‘वन टाइम प्लॅनिंग’ अंतर्गत १२ हजार ८२१ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव हा ‘वन टाइम भ्रष्टाचार’ असल्याचा आरोप विरोधकांनी बुधवारी बोलावलेल्या विशेष बैठकीत केला. महापालिकेत...
View Articleमोकळ्या जागांवर डेब्रिज टाकण्यावर बंदीची मागणी
वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातही अनेक ठिकाणी मोकळ्या जागांवर डेब्रिज आणि पर्यावरणाला हानिकारक कचरा टाकला जात असल्याचे प्रकार पहायला मिळत आहेत. डेब्रिज टाकण्याला पालिकेने बंदी करावी, अशी मागणी होत...
View Articleजॉन आल्मेडा यांच्या कार्याचा गौरव
फादर जॉन रुमाव यांच्या अध्यक्षतेखाली ७ जून रोजी झालेल्या कार्यक्रमात विख्यात डॉ. वि. ना. श्रीखंडे यांच्या हस्ते जॉन आल्मेडा यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘दीपस्तंभ’ या...
View Articleविद्यार्थ्यांसाठी ‘प्रवेशोत्सव’!
शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत चक्क जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार किंवा नगरसेवक उपस्थित आहेत... शिक्षक विद्यार्थ्यांना फुले देऊन त्यांचे स्वागत करत आहेत... प्रभातफेरी काढून विद्यार्थ्यांना...
View Articleठाणेकर डॉक्टरांवरील केसची सुनावणी सुरू
गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या ठाण्यातील गोपिका नर्सिंग होम आणि जवाहर सोनोग्राफी सेंटरच्या विरोधातील आरोपपत्र ठाणे सेशन्स कोर्टात दाखल झाले असून या स्टिंग ऑपरेशनची ऑडीओ -...
View Articleप्लास्टिक कचऱ्यासोबत ध्वनिप्रदूषणही!
प्लास्टिकच्या प्रदूषणामुळे ठाण्याचे पर्यावरण गंभीररित्या दूषित झाल्याचे वृत्त ताजे असतानाच ठाण्यात ध्वनिप्रदूषणही मोठ्या प्रमाणात असल्याचे पालिकेच्याच सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ते कमी व्हावे...
View Articleधन्वंतरीने सांगितलेल्या आहारप्रणालीची आज गरज
धन्वंतरीने तीन हजार वर्षांपूर्वी सांगितलेली आहार प्रणाली आजच्या समाजाला आवश्यक असून, फलाहार व हिरव्या भाज्यांचे सेवन हा पूर्वजांनी सांगितलेला मंत्र आपण जपला पाहिजे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे...
View Article९० वर्षांपूर्वीची कृष्णा बिल्डिंग अखेर पाडली
कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी पाडण्याची केडीएमसीची मोहीम प्रत्यक्षात कागदावरच राहिली असली तरी मुंबईत माहीम येथे इमारत कोसळून बळी गेल्यावर मात्र पालिकेला जाग आली आहे. कल्याणातील...
View Articleकेंद्रीय समितीची पालिकेच्या प्रकल्पस्थळांना भेट
केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाच्या स्थायी समितीने मंगळवारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पस्थळांना भेटी देऊन विकासकामांची माहिती करुन घेतली. लोकसभा सदस्य खासदार शरद यादव यांच्या...
View Article‘एसटीच हवी’साठी जनजागरणाचा निर्णय
विरार जवळील नंदाखाल येथे निर्भय जनमंचने सेंट जोसेफ हायस्कूलच्या सभागृहात एसटी प्रवासी परिषदेचे नुकतेच आयोजन केले होते. आम्हाला एसटीच हवी, अशी मागणी या प्रवासी परिषदेत करण्यात आली असून विविध पत्रके...
View Articleविद्यार्थिनीची आत्महत्या
आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना मिरारोड भागात घडली आहे. कोहनीन अन्सारी (१४) असे मयत मुलीचे नाव आहे.
View Articleपालिकेची अपुरी बससेवा
वसई-विरार शहर महापालिकेच्या परिवहन विभागाने वसईत अनेक ठिकाणी बससेवा सुरू केल्यामुळे एसटीने त्या मार्गावरील आपली बससेवा बंद केली. परंतु, रात्री दहानंतर वसई रोड, नालासोपारा, विरार या स्टेशनांवरून गावांत...
View Articleलाचखोर इंजिनीयरला पोलीस कोठडी
तळोजा येथील विकासकांकडून वीज मीटर जोडणीसाठी लाच उकळणाऱ्या वीज महावितरण कंपनीचा लाचखोर इंजिनीयर श्रीकृष्ण सूर्यवंशी यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक...
View Article