सध्या स्थित्यंतर घडण्याचा वेग पूर्वीपेक्षा जास्त आहे. या काळात अणि मार्केटिंगच्या जमान्यात चर्चेतून समाजमन घडवण्यासाठी अत्रे कट्ट्याची चळवळ आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
↧