शहर विकसित झाले की त्या शहराच्या समस्यांमध्ये वाढ होते. नवी मुंबई शहराचा विकास झपाट्याने झाला. परिणामी त्याची लोकसंख्याही वाढली. वाढत्या लोकसंख्येचा प्रभाव ट्रॅफिकच्या रूपाने दिसून येऊ लागला. त्यातच नवी मुंबईत विकसित झालेले आयटी सेक्टर्स, शॉपिंग मॉल्स, कॉर्पोरेट टॉवर्स या सर्वांमुळे शहराबाहेरील लोकांची वर्दळही वाढली.
↧