रेती चोरीप्रकरणी बोट जप्त
वसई तालुक्यात पोलिसांतर्फे ‘सागर कवच’ हे ३६ तासांचे सागरी सुरक्षा अभियान बुधवार सकाळपासून सुरू झाले असून ते गुरूवारी सायंकाळपर्यंत राबविण्यात येणार आहे. याच दरम्यान समुद्र किनाऱ्याची सुरक्षा कडक केली...
View Articleपेट्रोलचा टँकर कलंडला
कल्याणातील आग्रा रोड या गजबजलेल्या रस्त्यावरील जयहिंद पेट्रोल पंपावर गुरुवारी दुपारी ३च्या सुमारास पेट्रोल भरण्यासाठी आलेला टँकर गटारात खचला. सुदैवाने टँकरचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र...
View Articleकणकवलीत २ एसटींची टक्कर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणवली तालुक्यातील जानवली येथे आज (शुक्रवारी) सकाळी दोन एसटी बसची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात ३५ जण जखमी झाले.
View ArticleSTच्या धडकेत विद्यार्थ्यांचा मृत्यू
शुक्रवारी सकाळी मुरबाडजवळील टोकावडे येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना बोरीवलीहून नगरकडे जाणा्रया एसटी बसने दिलेल्या धडकेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
View Articleपाण्याअभावी नागरिकांचे हाल
सिडकोमार्फत १८ आणि १९ नोव्हेंबर असा दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याची सूचना देण्यात आली होती, मात्र दोन दिवस उलटून गेल्यानंतरही येथील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
View Articleखारघर हिल बनत आहे पर्यटनस्थळ
सह्याद्री पर्वतरांगेचाच एक भाग असलेल्या खारघर टेकडीवरील हिरवागार निसर्गरम्य परिसर निसर्गप्रेमींना साद घालत आहे. डोंगराच्या कुशीतून निघालेली काळीभोर नागमोडी वाट खास आकर्षण ठरत आहे. टेकडीवर ठिकठिकाणी...
View Articleभरकटल्या बोटीतील प्रवासी सुखरूप परतले
मुरुडनाजिकच्या आगरदांडा येथून दिघीकडे (श्रीवर्धन) जाणारी बोट बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भरकटून दिघी एवजी तूरबाडकडे जाऊ लागल्याने सुमारे ३० प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता.
View Articleलाचखोर निबंधकास पोलिस कोठडी
हौसिंग सोसायटीचे दाखला देण्यासाठी २४ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पनवेल येथील सहाय्यक निबंधक सुदाम लक्ष्मण रोकडे व अधिकारी गजेंद्र भास्कर कुमावत यांना नवी मुंबई लाचलुचपत खात्याने पकडले. त्यांना...
View Articleसिडकोचा ‘अॅक्शन प्लॅन’
नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाईपोटी २ एफएसआय सहित २२.५ टक्के जमीन आणि गृहबांधणीसाठी अर्थसहाय्य देण्यासह एकूण १५ लाभ देणारे पुनर्वसन...
View Articleपालकमंत्र्यांचा २९ नोव्हेंबर रोजी जनता दरबार
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा शुक्रवार २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता वसईत जनता दरबार होणार आहे.
View Articleवर्तक विद्यालयात दीपोत्सव सांगता सोहळा
वसई रोड, आनंद नगर येथील सहकार शिक्षण संस्थेच्या वनमाळी विद्यासंकुलातील जी.जे.वर्तक विद्यालयात दीपोत्सव सांगता सोहळा पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
View Articleरेल्वेच्या अधिकाऱ्यांना मराठीचे वावडे?
पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील कार्यालयात मराठी पत्रांना प्रतिसाद मिळत नाही, अशी खंत व्यक्त होत आहे. हिंदी किंवा इंग्रजी भाषेतच पत्र पाठवावी लागत असून तरीही ज्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते त्यावर कार्यवाही...
View Articleनागरी पोलिस यंत्रणेसाठी पुन्हा ठराव
अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणासारखे नागरी गुन्हे नोंदविण्यासाठी व त्याचा तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे स्थापन करण्यास व ‘नागरी पोलिस’ पदे निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव...
View Articleविमानतळाची ५० टक्के कामे प्रकल्पग्रस्तांच्या सोसायटीला
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्मितीसंदर्भातील विकासकामांच्या निविदा येत्या महिन्याभरात प्रसिद्ध होणार असून, डिसेंबर २०१७ पर्यंत नवी मुंबईतून विमानाचे उड्डाण होईलच, असा विश्वास...
View Articleरेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू
शुक्रवारी दुपारी मध्य रेल्वेच्या आटगाव- आसनगाव स्टेशनांदरम्यान मुंबईकडे जाणा्रया राजेंद्रनगर एक्स्प्रेसमधून पडून १६ वर्षांच्या युवकाचा मृत्यू झाला.
View Articleएसटींच्या टकरीत तरुणीचा मृत्यू
मुंबई-गोवा हायवेवर कणकवली येथे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास दोन एसटी गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला; तर दोन्ही गाड्यांच्या चालकांसह ५८ प्रवासी जखमी झाले....
View Articleमुख्यमंत्री आज वाड्यात
शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडणाऱ्या कुणबी सेनेला आज, शनिवारी १३ वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यात २५ ते ३० हजार शेतकरी व कष्टकरींचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला...
View Articleकळव्यात पुन्हा इमारत खचली
कळव्यातील इमारती खचण्याच्या घटना सुरुच असून, शुक्रवारी दुपारी येथील रुहीन मंजिल या दुमजली इमारतीचा खांब खचल्याने ती धोकादायक झाली आहे. इमारत तातडीने रिकामी करण्यात आल्याने सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.
View Articleबेकायदा मजला पाडू देणार नाही!
ठाणे पालिका हद्दीतील दोनशेहून अधिक इमारतींवर बांधण्यात आलेले अनधिकृत मजले तोडण्याच्या महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड...
View Articleपर्यटकांना लुटणारी टोळी गजाआड
कर्नाळा किल्ल्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीतील चार जणांना नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली, तर दोन जण फरार आहेत. या टोळीकडून सुमारे ५० मोबाइल फोनसह दागिने, घड्याळे व इतर...
View Article