मुरुडनाजिकच्या आगरदांडा येथून दिघीकडे (श्रीवर्धन) जाणारी बोट बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भरकटून दिघी एवजी तूरबाडकडे जाऊ लागल्याने सुमारे ३० प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता.
↧