स्वस्त भाजी केंद्रे बनली महाग
भाजीपाल्याच्या कडाडलेल्या किमतींमुळे त्रासलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने स्वस्त भाजी केंद्रे सुरू केली असली तरी ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये या केंद्रांतील भाज्यांच्या...
View Articleपाणी बिल आणखी महागले
नागरिकांना वाढत्या महागाईचे चटके बसत असतानाच आता एमआयडीसीनेही वाढीव पाणीबिलाचे ओझे ग्राहकांच्या माथी मारले आहे. घरगुती वापराच्या पाण्याच्या दरात प्रति १००० लिटरमागे ६ रुपये, तर औद्योगिक वापरासाठी ७...
View Articleकणकवलीच्या 'रणा'त उद्धव ठाकरे!
कणकवलीत काल रविवारी झालेल्या राड्यानंतर आज तणावपूर्ण शांतता असली तरी उद्योग मंत्री नारायण राणे यांना घेरण्यासाठी शिवसेनेची जोरदार व्यूहरचना सुरू आहे. या संघर्षात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच...
View Articleनिर्मळ यात्रेची जय्यत तयारी
वसई तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र निर्मळ येथे श्रीमद जगदगुरू शंकराचार्याची समाधी असून येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेची तयारी सुरू झाली आहे. कार्तिक एकदाशीच्या दिवशी २९ नोव्हेंबरला यात्रा सुरू...
View Articleरस्त्यांच्या डांबरीकरणासह अनेक कामांना मंजुरी
वसई-विरार शहर महापालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण, नाल्याची भिंत बांधणे अशा कामांचा त्यात समावेश आहे. प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया पूर्ण...
View Articleलिफ्ट दुर्घटनाप्रकरणी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
नालासोपारा पूर्वेला एका इमारतीत लिफ्टमध्ये अडकून मुलाचा मृत्यू झाल्यानंतर याप्रकरणी नालासोपारा पोलिसात त्या इमारतीचे चेअरमन, सेक्रेटरी तसेच लिफ्ट दुरूस्तीचे काम करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला...
View Articleजगण्यावरचा विश्वास वाढविणाऱ्या घटनाही घडत असतात
वसईतील सहयोग संस्थेच्या वतीने भुईगाव येथे आयोजित करण्यात आलेला ‘वसई साहित्य कला महोत्सव’ शनिवारी उत्साहात पार पडला. रसिक श्रोत्यांची उपस्थिती लाभलेल्या या महोत्सवातील चित्र प्रदर्शनातून वसईच्या...
View Articleनवी मुंबई महापालिका हद्द विस्तारण्यासंबंधी आज बैठक
नवी मुंबई शहराची मुहूर्तमेढ ४३ वर्षापूर्वी सिडकोने रोवल्याने नवी मुंबईची जननी म्हणून सिडको ओळखली जाते. नवी मुंबई शहराच्या उभारणीकरीता ठाणे, पनवेल व उरण तालुक्यातील ९५ गावांची जमीन संपादित करण्यात आली.
View Articleविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघांना अटक
मुरूड लक्ष्मीखार येथील दक्षता प्रशांत मेस्त्री (२१) हिने प्रशांत मेस्त्री बरोबर प्रेम विवाह केला होता. त्यांच्या लग्नाला अवघे पाच महिने लोटले नाही तोच विहिरीत जीव दिल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
View Articleवयपरत्वे येणारे विकार अग्राह्य धरणाऱ्या इन्शुरन्स कंपनीला फटका
वयपरत्वे येणाऱ्या रोगाचे कारण देऊन ‘क्लेम’ नाकारणाऱ्या इन्शुरन्स कंपनीला एका प्रकरणी ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने तीन महिन्यांच्या आत ६५ हजार ५ रुपयांची दाव्याची रक्कम ९ टक्के व्याजासह...
View Article'त्या' अल्पवयीन मुलाची रिमांड होममध्ये रवानगी
एका ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अल्पवयीन १५ वर्षाच्या मुला विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला. त्यानंतर या अल्पवयीन मुलाला भिवंडी बाल न्यायालयात पाठवून तिथून रिमांड...
View Articleमहिलांमध्ये बचत गटासंबधी जनजागृती
महिलांमध्ये बचत गटासंबधी जनजागृती व्हावी या उद्देशाने नगरसेविका हेमांगी सोनावणे यांनी सक्सेस फाऊन्डेशन संस्थेच्या सहकार्याने शनिवारी ऐरोली सेक्टर-४ मधील छत्रपती शिवाजी महाराज समाजमंदिर सभागृहात महिला...
View Articleपनवेलमधील १.१० लाख कुटुंबांना जीवनदायी योजनेचा लाभ
राजीव गांधी जीवनदायी योजनेचा पनवेल तालुक्यातील १ लाख १० हजार कुटुंबांना लाभ होणार आहे. पैशाअभावी मोठ्या आजारावर उपचार करण्यासाठी गरिबांची ससेहोलपट होत होती. त्यांना आता दिलासा मिळणार आहे. या योजनेचे...
View Article२२ श्रुतींची संवादिनी उपेक्षित!
‘ज्येष्ठ संवादिनीवादक डॉ. विद्याधर ओक यांनी २२ श्रुतींची संवादिनी तयार करून या वाद्याला संगीत क्षेत्रात एक वेगळे परिमाण मिळवून दिले आहे. देवल घराण्यात चार पिढ्यांपूर्वी हुबेहूब अशी संवादिनी तयार...
View Articleमालमत्ता कराची थकबाकी असताना दंड वसूल करणार कसा?
धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट न करणाऱ्या रहिवाशांच्या मालमत्ता करातून ऑडिटचा खर्च आणि दंडाची रक्कम वसूल करण्याचा निर्णय एकीकडे ठाणे महापालिकेने घेतला असताना दुसरीकडे ३१ मार्च २०१३ या आर्थिक...
View Articleरेल्वेच्या धडकेत विद्यार्थिनी जखमी
कळवा व मुंब्रा दरम्यान खारेगांव रेल्वे फाटकाजवळ एका शाळकरी विद्यार्थिनीला गाडीची धडक लागून ती गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. आरती चावरे (१३) असे विद्यार्थिनीचे नाव असून, ती...
View Articleदफनभूमीच्या मागणीसाठी पालिकेवर सर्वपक्षीय मोर्चा
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आरक्षित भूखंडावरील झालेले अतिक्रमण हटवून त्या जागी आधी आश्वासन दिल्यानुसार दफनभूमी, शाळा, शौचालय यांसारख्या सुविधा पुरविल्या जाव्यात या मागणीसाठी सोमवारी गुलशन नगर...
View Articleपालिकेच्या प्रसुतीगृहातील अनागोंदीविरोधात मोर्चा
नॉर्मल डिलिव्हरी व्हावी म्हणून देव ठेवले पाण्यात, सरकारी डॉक्टर म्हणतो इथं नाही जमणार, या माझ्या खासगी दवाखन्यात’, अशा घोषणा देत कोपरीतील महिलांनी सोमवारी ठाणे महापालिकेच्या कोपरी प्रभाग समितीतील शेठ...
View Articleभूमीपूजन झाले; कामे केव्हा करणार?
अंबरनाथमध्ये गेल्या दोन वर्षांत तब्बल २२५ विकासकामांचा शुभारंभ करणाऱ्या पालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्षांनी यातील एकही काम पूर्णत्वास नेले नसल्याने ही कामे केव्हा करणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी...
View Articleकचऱ्याची जाळून विल्हेवाट?
अंबरनाथ शहरात दररोज तयार होणाऱ्या १०० मेट्रिक टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया न करता त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो जाळण्याचा प्रकार सुरू झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा जाळल्यामुळे...
View Article