बेकायदा बांधकामांनाही वीज देणार
अनधिकृत बांधकामांना वीज जोडणी देऊ नये ही पालिका प्रशासनाची मागणी महावितरणने फेटाळून लावली आहे. वीज ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या ग्राहकांना या सेवेपासून वंचित ठेवता...
View Articleविषबाधेप्रकरणी दोघांना अटक
ठाण्यातील संकेत विद्यालयातील विद्यार्थ्यांना बुधवारी झालेल्या विषबाधेप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली आहे. दुकानदार हरि भानुशाली व वितरक भागोजी घाटकर (३४) अशी अटक...
View Articleखड्ड्यांमुळे पोलिसांवर वाढता ताण
रस्त्यावरील खड्यांमुळे नवी मुंबईत वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहतूक पोलिसांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या असून कामाचे तासही...
View Articleमोरबे धरण भरले
दोन वर्षानंतर नवी मुंबई महापालिकेचे मोरबे धरण पूर्ण भरल्यामुळे शुक्रवारी महापौर सागर नाईक यांच्या हस्ते मोरबे डॅमयेथे जलपूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पावसाने जोर धरल्यामुळे मोरबे धरण...
View Articleठाण्यात होणार बाळासाहेबांचे स्मारक
शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा तिढा सुटत नसला तरी ठाणे महापालिकेने तीन हाथ नाका येथील इटर्निटी मॉलशेजारी असलेल्या सुविधा भूखंडावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक...
View Articleउल्हासनगरात फेसबुकमुळे तणाव
फेसबुकवर सचिन मेश्राम या नावाने बनावट अकाऊट तयार करून त्यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची विटंबना केल्याच्या प्रकारामुळे उल्हासनगरात मंगळवारी तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस...
View Articleगणेशोत्सवासाठी एसटी हाऊस फुल्ल
रेल्वेच्या वेटिंग लिस्टवर कन्फर्मेशनची वाट पाहत बसण्यापेक्षा यंदा चाकरमान्यांनी कोकणात जाण्यासाठी एसटीला पसंती दिली आहे. चाकरमान्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे ठाणे विभागात १० दिवसांत ५७० एसटी बस फुल...
View Articleठाण्यात ३५ विद्यार्थ्यांना विषबाधा
ठाण्यातील एका शाळेमध्ये वाढदिवसानिमित्त वाटलेल्या चॉकलेटमधून ३५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे वृत्त आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना टायटन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे कळते.
View Articleमराठी सिनेमा आणखी प्रगल्भ होण्याची गरज
सध्या येत असलेल्या मराठी सिनेमांचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमा कसा हवा, कसा नको हे सांगायला हवे, प्रेक्षकांच्या या सहभागाबरोबरच मराठी सिनेमासाठी प्रभावी तंत्रज्ञान आणि शैलीचा वापर...
View Articleरक्तचंदनाचा ८ टन साठा जप्त
उरण तालुक्यातील मोठी जुई गावातील एका गोदामावर पोलिसांनी धाड टाकून ८ टन रक्तचंदनाचा साठा हस्तगत केला. या रक्तचंदनाची बाजारभाव किमंत सुमारे १२ कोटी इतकी आहे. याप्राकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली...
View Articleउशिराने मिळणाऱ्या वीजबिलामुळे ग्राहकांना भुर्दंड
बेलापूर सेक्टर-८ परिसरातील नागरिकांना महावितरणची बिले उशिरा दिली जात असल्याने ग्राहकांना लेट फीचा अतिरिक्त भार सोसावा लागत आहे. वीजबिल भरण्याच्या अंतिम तारेखपूर्वी जेमतेम दोन-तीन दिवस अगोदर वीजबिलांचे...
View Articleतुंगारेश्वर येथे पाण्याच्या प्रवाहात पडून तरुण बुडाला
वसई पूर्व वालीव पोलिसांच्या हद्दीतील तुंगारेश्वर डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात बुडालेल्या एका तरूणाचा मृतदेह बुधवारी दुपारी आढळला. तर आणखी एक मुलगी बेपत्ता असून तिचा शोध सुरू असल्याचे...
View Articleसिडकोतील नोकरभरती अखेर रद्द
तक्रार निवारण केंद्राच्या (सीएपसी सेंटर) नावाखाली, स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना डावलून बाहेरील तरूणांची भरती करण्याचा सिडको प्रशासनाने आखलेला डाव बुधवारी एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी...
View Articleजिल्हा विभाजनासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची अनेक वर्षापासूनची प्रलंबित मागणी असूनही सरकार विभाजनाचा निर्णय घेत नाही. ग्रामीण भागातील आदिवासींच्या कल्याणासाठी विभाजन आवश्यक असून जिल्हा मुख्यालयाच्या वादावर पडदा टाकायला...
View Articleटायर्स हटविण्यासाठी पालिकेची नोटीस
भाईंदर पश्चिमेला असलेल्या मॅक्सस मॉलच्या परिसरात उघड्यावर टायर्स ठेवले असून त्यात साचलेल्या पावसाळी पाण्यामुळे टायर्समध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. हे टायर्स तात्काळ हटवा अन्यथा २५...
View Articleमहापालिका आणखी बसखरेदी करणार
वसई-विरार शहर महापालिका आपल्या परिवहन उपक्रमाकरिता आणखी बसेस खरेदी करण्यासाठी प्रस्ताव तयार करणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत त्यातून अनुदान मागितले जाणार आहे.
View Articleसर्पमित्रांना ओळखपत्र देण्याचे आश्वासन
मनुष्यापासून सापांचे संरक्षण आणि सापांपासून मनुष्याचे संरक्षण गरजेचे आहे. दोघांच्याही राहण्याच्या जागा वेगवेगळ्या असून त्यांचे स्वतंत्र अधिवास आहेत. त्यामुळे सापांसह सर्वच वन्यजीवांचे संरक्षण आज गरजेचे...
View Articleविद्यार्थ्यांच्या साहसवृत्तीचे मनोरे
विरारच्या यंग स्टार्स ट्रस्टतर्फे वसई तालुकास्तरीय आंतरशालेय मानवी मनोरे (पिरॅमिड) स्पर्धा नुकतीच पार पडली. एकापेक्षा एक विविध मानवी मनोरे सादर करत विद्यार्थ्यांनी आपल्यातील साहस दाखवून दिले.
View Articleछत्रपती शिक्षण मंडळाला एक्सलन्स अवॉर्ड
महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इण्डस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चरतर्फे दिला जाणारा शिक्षण विभागातील ‘एक्सलन्स अवॉर्ड’ कल्याण येथील छत्रपती शिक्षण मंडळाला मिळाला आहे. या पुरस्काराचे वितरण ९ ऑगस्ट रोजी...
View Articleठाण्यात कराओके ग्रुप स्थापन
गायनाची आवड असलेल्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी ठाण्यातील संगीतप्रेमी रसिकांनी एकत्र येऊन कराओके ग्रुपची स्थापना केली आहे. कराओके ट्रॅकवर गाणी सादर करण्याची कला विकसित करण्याची संधी क्लबमध्ये...
View Article