सध्या येत असलेल्या मराठी सिनेमांचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमा कसा हवा, कसा नको हे सांगायला हवे, प्रेक्षकांच्या या सहभागाबरोबरच मराठी सिनेमासाठी प्रभावी तंत्रज्ञान आणि शैलीचा वापर केल्यास मराठी सिनेमा आणखी पुढे जाईल आणि प्रगल्भ होईल अशी अपेक्षा 'मराठी सिनेमा नव्या वळणावर' या परिसंवादात व्यक्त झाली.
↧