Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

समाजसेवेची आगळी 'जाणीव'

$
0
0
ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या जाणिवेतून एकत्र येऊन कोही डोंबिवलीकर तरुणांनी ‘जाणीव’ ही सामाजिक संस्था स्थापन केली आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या तरुणांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर टेंपोभर कचरा गोळा करून आपल्या कामाचा श्रीगणेशा केला.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>