साखळीचोरांवर मोक्का लावल्यास गुन्हे कमी होतील हा पोलिसांचा अंदाज चुकीचा ठरला असून, शुक्रवार आणि शनिवारी कल्याणमध्ये एकूण ५ साखळीचोरीच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल तीन लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.
↧