नोकरी-व्यवसाय, शिक्षण वा इतर कामांसाठी मुंबईत लाखो प्रवासी रोज लोकलवारी करतात; ठाण्याजवळच्या दिव्यातील लोकांना मात्र लोकलवारी करावी लागते ती वेगळ्या कारणासाठी. तीव्र पाणीटंचाईचा सामना करणा-या या मंडळींना मुंब्रा स्टेशनाबाहेरील नळावर पाणी भरण्यासाठी हा त्रास सहन करावा लागतो.
↧