उल्हास नदीतील पाण्याचा नवी मुंबई महापालिकेचा कोटा कल्याण डोंबिवलीला मिळावा, यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली असली, तरी हे पाणी अद्याप कल्याण- डोंबिवलीकरांच्या वाट्याला आलेला नाही. वास्तविक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबतचा निर्णय तातडीने घेण्याचे आश्वासन पक्षाच्या स्थानिक नेत्यांना दिले होते.
↧