धरणामुळे विस्थापित होणारी कुटुंबे सरकारने वाऱ्यावर सोडल्याने अक्षरक्षः उद्ध्वस्त कशी होतात याची उदाहरणे अनेक आहेत. पण एमआयडीसीने ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणाच्या विस्तारीकरणात बाधित झालेल्या साडेसातशे कुटुंबांचे पुनर्वसन करून वेगळा आदर्श घालून दिला आहे.
↧