Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

आता मेकओव्हर ठाण्याचा

मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्टेशन परिसराचा क्रांतिकारी मेकओव्हर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी आपला मोर्चा आता ठाणे रेल्वे स्टेशनकडे वळवला आहे.

View Article


नवघर आरोग्य केंद्रास ग्रामीण हॉस्पिटलचा दर्जा?

वसईतील नवघर प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण हॉस्पिटलचा दर्जा देण्याबाबत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना अधिक चांगल्या...

View Article


APMC मार्केट संचालकांची उचलबांगडी

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांचे पद बुधवारी पणन संचालकांनी रद्द केले. पदाचा गैरवापर करून स्वत: पदाधिकारी असलेल्या संस्थेला गाळा मिळवून दिल्यामुळे ही कारवाई...

View Article

पालिकेच्या तिजोरीत १३ कोटींची भर

स्थानिक संस्था करप्रणाली अर्थात एलबीटीमुळे महिन्याभरात महानगरपालिकेच्या तिजोरीत १३ कोटी रूपयांची भर पडली आहे.

View Article

दुकानदारांनी पुन्हा व्यापली ओसरी

पालिकेच्या कारवाईनंतर काही काळापुरती जागेची शिस्त पाळणाऱ्या शहरातील व्यापाऱ्यांनी पुन्हा शहरातील गाळ्यांसमोरील ‘मार्जिनल स्पेस’चा ताबा घेतला आहे. व्यापाऱ्यांच्या या अतिक्रमणांकडे प्रशासनाने दुर्लक्ष...

View Article


पनवेल तालुक्यासाठी मान्सूनपूर्व बैठक

पनवेल तालुक्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, या संदर्भात प्रत्येक विभागाने दक्ष असणे गरजेचे आहे, असे सांगत नैसर्गिक आपत्तीसंदर्भात २४ तास सतर्क राहण्याचे आवाहन पनवेलचे तहसीलदार पवन चांडक यांनी गुरुवारी...

View Article

ST कर्मचा-यांचा आंदोलनाचा पवित्रा

वेतनवाढीचा करार मागील दिड वर्षांपासून प्रलंबित राहिला आहे. त्यामुळे एसटी कर्मचा-यांमध्ये असंतोष पसरला आहे. हा करार करुन तात्काळ पगारवाढ लागू करावी, अशी मागणी एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) ने केली आहे....

View Article

उरणसाठी सीसीटीव्हीची मागणी

उरण तालुक्यातील औद्योगिक परिसरावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची गरज असून, उरणचे प्रवेशद्वार असलेली बोकडविरा पोलिस चौकी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब वरील पथकर नाका, तसेच उरण-पनवेल रस्त्यावरील जासई...

View Article


काशिमिरा सर्व्हिस रोडवर पथदिव्यांची मागणी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मीबाग ते पांडुरंगवाडी असा फ्लायओव्हर बांधण्यात आला असला, तरी येथील दोन्ही सर्व्हिस रोडवर दिव्यांची सोय नसल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. १ जूनपूर्वी...

View Article


वसईकरांसाठी नवा सांस्कृतिक मंच

वसईतील रसिक तसेच सुजाण, सुसंस्कृत नागरिकांची बौद्धिक भूक भागविण्यासाठी तसेच आजच्या तरुण पिढीला चांगले वाचन, चिंतन आणि विचार ऐकण्याची सवय लागावी या हेतूने वसई गावात ‘सुविचार प्रसार मंच’ स्थापन करण्यात...

View Article

देशाला तिस-या आघाडीची गरज

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस व भारतीय जनता पक्ष या दोघांनाही विरोध असलेल्या राजकीय शक्तींची जुळणी होईल, असा अंदाज वर्तवीत, देशाला तिसऱ्या आघाडीची गरज आहे, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री...

View Article

कारवाईत जप्त सक्शन पंप रातोरात गायब

पालघर तालुक्यातील वैतरणा व सूर्या नदीतून सक्शन पंपाद्वारे रेतीचा अवैध उपसा करणाऱ्यांच्या विरोधात डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी शैलेंद्र नवल यांनी टाकलेल्या धाडीत ट्रक, रेती व सक्शन पंप जप्त करून लाखो...

View Article

सरकारची झोळी फाटकीच

सुट्टीवर पाणी सोडून उन्हातान्हात वणवण फिरत जनगणनेचे काम करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार शिक्षकांना एक वर्षानंतर या कामाचा मोबदला आठवडाभरात मिळणार आहे; मात्र तोही निम्माच. त्यामुळे...

View Article


पाणीजोडणीबद्दल दोघांवर गुन्हे

डोंबिवलीतील २४ अनधिकृत इमारतींचे पाणी व वीज तोडण्याच्या कारवाईला गेल्या महिन्यात सुरुवात झाली असून, या कारवाईनंतर पुन्हा पाणीजोडणी करणाऱ्यांवर पालिकेच्या वतीने पाणी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत....

View Article

नवी मुंबई क्राइम डायरी

नवी मुंबईः गुन्हे विषयक बित्तंबातमी

View Article


मिरा भाईंदरःपाणीपुरवठ्यात वाढ

मिरा भाईंदर शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी प्रस्तावित सुर्या प्रादे​शिक पाणीपुरवठा प्रकल्पाची क्षमता ३०३ दशलक्ष लिटर्सवरून ४०० दशलक्ष लिटर्सपर्यंत वाढविण्याबाबतच्या...

View Article

पोलिसांकडे नाही पुरेसे मनुष्यबळ

उन्हाळी सुट्ट्यांचा काळ म्हणजे, सहकुटुंब बाहेरगावी जाण्याचा काळ असला, तरीही याच काळामध्ये घरफोडी करणाऱ्या टोळ्याही सक्रिय होत असल्याचे आढळून वसईकर नागरिकांच्या दृष्टीने हा डोकेदुखीचा काळ बनत चालला आहे....

View Article


इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

डोंबिवलीतील राजू नगरमध्ये गोकुळधाम इमारतीवरुन पडून संजय साळवी (२६) नावाच्या मजूराचा मृत्यू झाला. सुरक्षेची साधने नसल्यामुळे ही दुर्घटना घडली. या प्रकरणी अझरअली रहेमान अली जहांगीर खान (३७) याच्या...

View Article

ज्वेलरकडून ५५ लाखांची फसवणूक

डोंबिवलीतील एका ज्वेलरने उधारीवर आणलेला सुमारे ५५ लाखांचा माल पैसे न देताच लंपास केल्याची घटना गुरुवारी डोंबिवलीमध्ये उघड झाली. भरत माळी असे या ज्वेलरचे नाव असून, त्याच्या विरोधात विष्णुनगर पोलिसांत...

View Article

विरारचा मंगळवार बाजार बंद

विरार पश्चिमेला भरणारा मंगळवारचा बाजार ४ जूनपासून बंद करण्यात येणार आहे. या बाजारामुळे होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यावरील गर्दीचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>