आगामी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस व भारतीय जनता पक्ष या दोघांनाही विरोध असलेल्या राजकीय शक्तींची जुळणी होईल, असा अंदाज वर्तवीत, देशाला तिसऱ्या आघाडीची गरज आहे, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी येथे केले.
↧