सुट्टीवर पाणी सोडून उन्हातान्हात वणवण फिरत जनगणनेचे काम करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार शिक्षकांना एक वर्षानंतर या कामाचा मोबदला आठवडाभरात मिळणार आहे; मात्र तोही निम्माच. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी आहे.
↧