Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

बाईकवरून १० हजार किमीचा पल्ला

स्वामी विवेकानंदांच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीचे औचित्य साधत डोंबिवलीतील एक तरुण भारताच्या पश्चिमेकडील कोटेश्वर ते अरुणाचलमधील सिदीक असा १० हजार किलोमीटरचा प्रवास बाईकवरून करणार आहे. या मोहिमेत तो स्वामी...

View Article


केडीएमसीच्या इंजिनीअरला धमकी

येथील खंबाळपाडा येथील बीएसयूपी प्रकल्पाच्या जागेवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याने केडीएमसीच्या महिला उपअभियंत्याला स्थानिक भूमाफीयांनी दमदाटी केल्याची घटना घडली.

View Article


मीटर नाकारणाऱ्या १५ रिक्षा जप्त

मीटरनुसार रिक्षा चालवण्यास नकार देणाऱ्या रिक्षांवर कारवाईचा फास आवळत आरटीओच्या पथकाने मंगळवारी डोंबिवलीत १५ रिक्षा जप्त केल्या. या रिक्षाचालकांकडून प्रत्येकी १ हजार रुपये दंड आकारुन त्या परत केल्या...

View Article

बेवारस बॅगेमुळे खळबळ

एपीएमसीमधील मसाला मार्केटच्या गेटजवळील मंदिरालगत मंगळवारी दुपारी एक बेवारस बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली.

View Article

सिस्टर मार्टिना यांच्या मृत्यूने वसईवर शोककळा

खेडजवळील झालेल्या बसअपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये वसईच्या भुईगाव येथील सिस्टर मार्टिना मार्टिन (६५) यांचे निधन झाल्याने भुईगाव परिसर शोकाकुल झाला आहे.

View Article


‘गोल्ड क्रेस्ट हाय’ची फीवाढ नियमबाह्य

वाशी स्थित मांजरा चॅरिटेबल ट्रस्टच्या गोल्ड क्रेस्ट हाय शाळेच्या व्यवस्थापनाने आकारलेली फीवाढ बेकायदेशीर असून शिक्षक-पालक संघाची कार्यकारी समिती (पीटीए) नियमानुसार नसल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी...

View Article

विकासकामाचे अनेक प्रस्ताव पडून

महापालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे विकासकामांचे अनेक प्रस्ताव अभियांत्रिकी विभागाकडे पडून आहेत. एप्रिल व ऑगस्ट २०१२ मध्ये निविदा उघडलेले दोन प्रस्ताव नुकतेच सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आले होते.

View Article

पादचारी पुलावरून वाहनांची वाहतूक

कोपरा येथे खारघर शहर आणि महामार्गाला जोडणारा अरुंद असा पादचारी पूल सिडकोने उभारला असून या पुलावर पादचार्यांपेक्षा वाहनांचीच वर्दळ अधिक असल्याने चालायचे कोठून, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

View Article


खारघरमध्ये बांगलादेशींचा पुरता बंदोबस्त करण्याची मोहीम

मुंबईतील गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिसांना खारघर परिसरात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशींनी बेदम मारहाण केल्यानंतर आता खारघर पोलिसांनी त्यांचा धसका घेऊन खारघर परिसरात त्यांचा पुरता बंदोबस्त करण्याचे...

View Article


पनवेल-दादर एसी बससेवा पूर्ववत सुरू होणार

प्रवाशांच्या आग्रहास्तव पनवेल-दादर एसी बससेवा १ एप्रिलपासून पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय एनएमएमटीने घेतला असल्याची माहिती व्यवस्थापक जी. सी. मंगळे यांनी दिली. यासंदर्भात पनवेलचे नगरसेवक प्रथमेश सोमण...

View Article

पालिका शिक्षण मंडळाचा ११ कोटींचा अतिरिक्त खर्च

चालू आर्थिक वर्षाकरिता तरतूद केलेल्या एकूण रक्कमेपेक्षा ११ कोटी रुपये जास्त खर्च शिक्षण मंडळाचा होत असल्याने या अतिरिक्त खर्चाचा बोजा कसा उचलावा या विवंचनेत एकीकडे महापालिकेचा लेखा विभाग पडला असताना...

View Article

ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापण्याची मागणी

ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर स्वतंत्र विकास प्राधिकरण नेमण्याची मागणी वसई राष्ट्रवादीकडून राज्य सरकारकडे करण्यात आली होती.

View Article

फ्लायओव्हरचे कोटी-कोटी उड्डाण

घोडबंदर रोडवरील तीन फ्लायओव्हरच्या उभारणीसाठी २७ कोटी रुपये खर्च होतील असा अंदाज २००७ साली एमएमआरडीएने बांधला होता. तीन दिवसांपूर्वी तीनही फ्लायओव्हरचे काम पूर्ण झाले.

View Article


केबलच्या कामामुळे रस्त्यांत खड्डे

सध्या वसईत ठिकठिकाणी रिलायन्स या खासगी कंपनीचे ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम चालू असून त्यासाठी अनेक भागात रस्त्यावर जागोजागी खोदकाम करण्यात आले आहे.

View Article

मीटर नाकारणाऱ्या १५ रिक्षा जप्त

मीटरनुसार रिक्षा चालवण्यास नकार देणाऱ्या रिक्षांवर कारवाईचा फास आवळत आरटीओच्या पथकाने मंगळवारी डोंबिवलीत १५ रिक्षा जप्त केल्या. या रिक्षाचालकांकडून प्रत्येकी १ हजार रुपये दंड आकारुन त्या परत केल्या...

View Article


डिझेलवरील एलबीटी माफ करा

भाईंदरच्या उत्तन परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या मच्छिमारांच्या हिताच्या दृष्टीने मासेमारी बोटींना मिळणाऱ्या डिझेलवरील एलबीटी मिरा-भाईंदर महापालिकेने माफ करावा अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी पालिकेकडे...

View Article

अद्यापही बॅनर कायमच!

अनधिकृत बॅनर, पोस्टर्स, होर्डिंग्जवर कारवाई करावेत असे आदेश हायकोर्टाने पाच महापालिकांना दिल्यानंतर वेगाने वसई-विरारमध्येही अनधिकृत बॅनर-पोस्टर काही प्रमाणात काढले गेले. मात्र आजही बऱ्याच भागात अनधिकृत...

View Article


अंबरनाथमध्ये पाणीटंचाई

राज्यभर पाण्याची टंचाई जाणवत असतानाच अंबरनाथ पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक २६ आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. नियमित पाणी न मिळाल्याने नागरिक हैराण...

View Article

नदीत बस कोसळून ३७ ठार

लालफितीच्या कारभारामुळे चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असलेल्या मुंबई-गोवा हायवेवर सोमवारी पहाटे ३.३०च्या सुमारास खेडजवळ जगबुडी नदीत बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३७ प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघातात...

View Article

विहिरीत पडून बिबळ्याचा मृत्यू

तहान भागवण्यासाठी पाण्याच्या शोधात आलेल्या मादी जातीच्या बिबळ्याचा मंगळवारी ठाण्यातील लोकमान्य नगर भागातील एका पडिक विहिरीत बुडून मृत्यू झाला.

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>