विविध समस्यांचा पाढा
वृक्षसंवर्धन, धरण, रस्ते अशा विविध कामांसाठी एमएमआरडीएकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने कामे रखडली आहेत. या रखडलेल्या कामांकडे लक्ष वेधण्यासाठी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी नुकतीच एमएमआरडीचे नवनियुक्त...
View Articleरेल्वे प्रवाशांचे डीआरएमकडे गाऱ्हाणे
बदलापूरच्या महिलांसाठी विशेष लोकल, प्लॅटफॉर्म आणि लोकल फूटबॉर्डची गॅप, स्टेशनवर पत्रा टाकण्याचे रखडलेले काम अशा विविध समस्यांनी बदलापूर स्टेशनला घेरले असतानाच या समस्यांकडे डीआरएमचे लक्ष वेधण्यासाठी...
View Articleमुख्याधिकाऱ्यांच्या वाढदिवसाची पार्टी सभागृहात
नेत्यांच्या वाढदिवसाची पार्टी आणि बॅनरबाजीचे प्रकार नवीन नसले तरी बदलापूरमध्ये नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांच्या वाढदिवसाची बॅनरबाजी आणि सभागृहात रंगलेली पार्टी वादग्रस्त ठरण्याची चिन्हे...
View Articleअवैध दारूसाठी टेम्पोत स्पेशल कप्पा
दारूची अवैध वाहतूक करण्यासाठी टेम्पोची रचना बदलून त्यात एक पोटकप्पा तयार केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. दारूच्या बाटल्यांचे १६० बॉक्स घेऊन चाललेल्या या टेम्पोला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या...
View Articleतरुणीवर चाकूहल्ला
एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने स्वतःवर वार करुन लग्नास नकार देणाऱ्या तरुणीलाही जखमी केल्याची घटना मुंब्रा येथे घडली आहे. त्या दोघांवरही हॉस्पिटलात उपचार सुरू आहेत.
View Articleपत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या
घरगुती कारणातून पत्नीची गळा दाबून हत्या केल्यावर पतीने आत्महत्या केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. आई आणि वडिलांच्या मृत्युमुळे त्यांची २ लहान मुले मात्र पोरकी झाली आहेत.
View Articleठाणे पालिकेला पाणी दरवाढीचा फटका
एमआयडीसीने आपल्या पाण्याचा दर प्रति हजार लिटरमागे एक रुपयाने वाढवल्यामुळे या पाण्यासाठी ठाणे महापालिकेला आता चार कोटी रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. एमआयडीसीकडून ठाणे शहराला दररोज १०० दशलक्ष लिटर...
View Articleरिक्षा संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
ठाण्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसमुळे एसटी, टीएमटी आणि रिक्षाचालकांचे उत्पन्न बुडत असून, असे वाहतूकदार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ऑटो रिक्षा युनियनने...
View Articleरिक्षाचालकांनी मीटरसक्ती धुडकावली
कल्याण डोंबिवलीतील रिक्षाचालकांना मीटरनुसार प्रवास करण्याचे आवाहन प्रमुख रिक्षा संघटनांनी केले असले तरी मुजोर रिक्षाचालकांनी ते सपशेल धुडकावून लावले आहे. सोमवारी या शहरांतील अनेक रिक्षाचालकांनी मीटर...
View Articleठाण्याच्या शाळेत सुताराची आत्महत्या
ठाण्यातील आनंदनगर- कासारवडवली भागातील होली फॅमिली हायस्कूल या शाळेत सुतारकाम करणाऱ्या लल्लन दूधनाथ विश्वकर्मा (४०) याने सोमवारी सकाळी शाळेतील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
View Articleसुनियोजित पाणी पुरवठा योजना
ठाणे शहराची लोकसंख्या २०४१ साली ४१ लाखांवर झेपावेल असे गृहित धरून त्या लोकसंख्येला लागणाऱ्या ७४१ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा सुनियोजीत पध्दतीने व्हावा यासाठी पालिकेने तब्बल ४३२ कोटी रुपये खर्चाची योजना...
View Articleकॉरीवरून पडून मजुराचे निधन
तुर्भे येथील राज लक्ष्मी कॉरीवर काम करणाऱ्या भीमा कांबळे (३५) या मजुराचा कॉरीवरुन पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तुर्भे पोलिसांनी या दुर्घटनेला कॉरी मालक आणि कॉरी चालकांना जबाबदार धरुन त्यांच्या...
View Articleवाडा तोडफोडप्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी
भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावरील वाडा तालुक्यातील वाघेाडे येथील टोल नाका तोडफोड प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्वांना सोमवारी जव्हार येथील कोर्टात हजर केले असता या सर्वांना १ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी...
View Articleनेरुळ-उरण रेल्वेमार्गाला नवसंजीवनी देण्याचा निर्णय
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे नेरुळ-उरण रेल्वेमार्गाला नवसंजीवनी देण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे, त्यामुळे या मार्गाच्या सुधारित प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयासह राज्याच्या नगरविकास...
View Articleअनधिकृत फेरीवाल्यांनाही हटवा
हायकोर्टाच्या आदेशानंतर एका दिवसात शहरातील होर्डिंग्ज हटविले आता शहरात ठिकठिकाणी अनधिकृतरीत्या आपले बस्तान मांडून बसणाऱ्या फेरीवाल्यांनाही हटवा, असा आदेश महापौर सागर नाईक यांनी प्रशासनास दिला.
View Articleउन्नती प्रकल्पातील घरे महागली
आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्पउत्पन्न गटासाठी उलवे येथे उभारण्यात आलेल्या सिडकोच्या उन्नती गृहनिर्माण योजनेतील प्रतीक्षा यादीवरील लाभार्थींना आता ५ ते ६ लाख रुपये ज्यादा रक्कम भरावी लागणार आहे.
View Articleडहाणू ते नाशिक रेल्वेमार्गासाठी खासदारांचा पाठपुरावा
डहाणू ते नाशिक रेल्वे मार्ग तसेच पालघर लोकसभा क्षेत्राशी संबंधित रेल्वेचे इतर खोळंबलेले प्रकल्प, नवीन प्रस्तावित योजना, उपनगरी रेल्वे समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी खासदार बळीराम जाधव यांनी नुकतीच...
View Article८३ वर्षांच्या आजीबाईने भामट्यांना लावले पळवून
पालघरच्या माहीम मार्गावरील सुखसागर नगरमध्ये राहणा-या ८३ वर्षांच्या आजीबाईंनी भामट्यांना काठी उगारून पळवून लावले. सुखसागर नगर जवळ विजया विनायक जोशी या आजीबाई दररोज सांयकाळी माहीम मार्गावरील विठ्ठल...
View Articleनालासोपाऱ्यात मुख्य रस्त्यांना दुभाजक
नालासोपारा शहरातील तीन मुख्य रस्त्यांवरील रस्ता दुभाजक (रोड डिव्हायडर) बसविण्याची कामे लवकरच वसई-विरार शहर महापालिकेकडून सुरू होणार आहेत.
View Articleपैशाच्या जोरावर निवडून गेलेले कार्यअहवाल सादर करीत नाहीत
आज राज्यात चित्र अत्यंत दारूण असून समाजात अस्वस्थता आहे. वाढती महागाई, वाढता भ्रष्टाचार व कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती पुरती बिघडली आहे.
View Article