महाडच्या महिलेचा मृत्यू
उत्तराखंडमधील निसर्गाच्या प्रकोपामध्ये अडकून पडलेल्यांमध्ये रायगड जिल्ह्यातील १०२ पर्यटकांचा समावेश असून मूळच्या महाड येथील गुलाब दोशी (५७) यांचे रविवारी बद्रिनाथ येथे थंडीच्या कडाक्यामुळे निधन झाले....
View Articleडोळे लागले परतीकडे…
वसई-नायगाव येथून चारधाम यात्रेकरिता गेलेले ६० भाविक गेले तीन दिवस गंगोत्रीच्या मार्गावरील ब्रम्हखाल गावात अडकले आहेत. येथे ते सुखरूप असले, तरी वीज-पाण्याअभावी हाल होत असून रस्ते कधी सुरू होतात व कधी...
View Article१२१ जण मदतीच्या प्रतीक्षेत
उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीमध्ये चारधामच्या यात्रेवर असलेले ८१ डोंबिवलीकर तेथील गुरुकुट धर्मशाळेत अडकून पडले आहेत. बुधवारी सकाळी त्यांच्यापैकी एक यात्रेकरू डोंबिवलीतील पिंपळेश्वर ट्रस्टचे सचिव...
View Articleकष्टाच्या पायावर यशाला गवसणी
रोज चार ते पाच तास आणि परीक्षेच्या आधी तर दिवसरात्र नेटाने केलेला अभ्यास, शाळेतील शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन यामुळे अडचणींचा डोंगर सर करत तिने यशाचे शिखर गाठले आणि दहावीला ९४ टक्के गुण मिळवून अंजू...
View Articleवसई पोलिस ठाण्यात अपुरे कर्मचारी
अंदाजे सव्वा तीन लाख लोकसंख्येच्या परिसरात कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याचे काम करणाऱ्या वसई पोलिस स्टेशनातील पोलिस कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सध्या तोंड द्यावे लागत आहे. वसई पोलिस स्टेशनसाठी अपुरे...
View Articleरेल्वेरुळ ओलांडताना दोन दिवसांत ४ ठार
सफाळा ते डहाणू रेल्वे स्टेशन दरम्यान रूळ ओलांडताना चार प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला असून यापैकी तीन मृतांची ओळख पटली आहे.
View Articleधबधब्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला
वसई पूर्वेकडील डोंगरावरील तुंगारेश्वर मंदिराच्या मागील धबधब्याच्या पाण्यात वाहून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून बुधवारी या मुलाचा मृतदेह मिळाला
View Articleपर्सनल मॅनेजमेंटची बोईसर येथे शाखा
औद्योगिक आस्थापनामध्ये समन्वय साधून परस्पर सहयोगातून उत्पादकता वाढावी यासाठी बोईसर एमआयडीसी औद्योगिक वसाहतीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) शाखा नुकतीच सुरू करण्यात आली.
View Articleरात्र निवारा केंद्र इतरत्र हलविण्याची मागणी
भाईंदर पूर्वेला प्रभाग समिती कार्यालय दोन येथील इमारतीत असलेले ‘रात्र निवारा केंद्र’ इतरत्र हलविण्यात यावे, असे साकडे पालिका आयुक्तांना घालण्यात आले आहे. रात्र निवारा केंद्रात असामाजिक प्रवृत्तीचे लोक...
View Articleवटपौर्णिमेनिमित्त ‘वटवृक्ष रक्षण’ मोहीम
‘वटपोर्णिमा’ साजरी करताना वटवृक्षाच्या फांद्या तोडू नये, मूळ वट वृक्षाचीच पूजा करावी व पर्यावरण संवर्धनाला साथ द्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
View Articleनेमेचि पडती खड्डे!
वसईत दरवर्षीप्रमाणे यंदाही ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले असून हे खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने अद्यापि प्रभावीपणे सुरूवात केलेली नाही. मोठा पाऊस झाल्याने खड्डे पडल्याचे कारण दिले जात असले तरी नागरिक...
View Articleउरणसाठी स्वतंत्र पोलिस परिमंडळ
नवी मुंबई शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत उरणसाठी स्वतंत्र परिमंडळाची गरज असून नवी मुंबईला लवकरच हे तिसरे परिमंडळ मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भातील प्रस्ताव...
View Articleसिडकोने विमानतळाच्या नावे कमावली माया!
सिडकोनिर्मित नवी मुंबईने सन १९७० नंतर टप्प्या टप्प्याने विकास साधला. रेल्वे सेवा, पामबीच रोड, अद्यावत रेल्वे स्थानके, मेट्रो रेल्वे, आयटी पार्क, सेंट्रल पार्कसारख्या गोष्टींना झपाट्याने प्राधान्य...
View Article१७ बांगलादेशी नागरिकांना अटक
ठाणे ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बांगलादेशींविरोधात कारवाई सुरूच ठेवली आहे. विरार पाठोपाठ नालासोपाऱ्यातून मंगळवारी १७ बांगलादेशींना गजाआड करण्यात आले.
View Articleपाच टक्के घरे प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव
अल्पउत्पन्न गटातील कुटुंबांसाठी बांधण्यात येणाऱ्या सहा हजार घरांपैकी पाच टक्के घरे प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात येणार असून सिडको प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवताना त्यांनी केलेल्या मागण्यांपेक्षा...
View Articleदिघा परिसरात वाहतूककोंडी
ठाणे-बेलापूर मार्गावर दिघा परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. त्याचबरोबर सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. परिणामी वाहनचालक पुरते हैराण झाले...
View Articleमलेरिया व डेंग्यू रोगांविषयी जनजागृती मोहीम
महिला व विद्यार्थ्यांमध्ये मलेरिया व डेंग्यू या साथीच्या रोगाविषयी जनजागृती व्हावी यासाठी नवी मुंबई महानगरपालिका हिवताप विभागाच्या वतीने लोकांमध्ये मोहीम सुरू केली आहे. सर्व नागरी आरोग्य केंद्रांमार्फत...
View Articleपावसाळी कामाची पाहणी
महापालिका प्रशासनाने पावसाळापूर्व कामे चांगल्या प्रकारे केलेली दिसत असून लोकप्रतिनिधींना अपेक्षित कामे झाल्याबद्दल महापौर सागर नाईक यांनी प्रशानाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला अशी भावना पावसाळी...
View Articleधोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे स्थलांतर करा
ठाण्यातील धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे स्थलांतर म्हाडाच्या घरात करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतर नवी मुंबईतील धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर सिडकोच्या ताब्यात...
View Articleशिरीन शेख ठरली ‘बेस्ट व्हॉलेंटिअर’
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राज्यस्तरीय डिझास्टर मॅनेजमेंट कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या ३५ जिल्ह्यांतील १३ विद्यापीठांच्या विद्यार्थांच्या...
View Article