ठाण्यातील धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे स्थलांतर म्हाडाच्या घरात करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतर नवी मुंबईतील धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर सिडकोच्या ताब्यात असलेल्या रिक्त घरात करण्याची मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
↧