मुंबईशी जलद गतीने जोडणाऱ्या महाप्रकल्पांच्या केवळ चर्चेमुळे गेल्या पाच वर्षांत नवी मुंबई परिसरातील घरांच्या किमती भरमसाठ वाढल्या. कालपरवापर्यंत मासेमारी हा एकमेव व्यवसाय असलेल्या मोरवे, शिवाजी नगर या गावांतही ही वाढ दिसून आली.
↧