वसई-विरार शहर महापालिका स्वच्छतेवर करोडो रूपयांचा खर्च करत असली तरी स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याबद्दल नागरिकांच्या सतत तक्रारी येत आहेत.
↧