काल दिवसभर पाणी बंद राहणार असल्याचे महापलिका प्रशासनाकडून सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात ४२ तास शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवत पालिका प्रशासनाने नागरिकांना वेठीस धरले.
↧