श्रावण महिना संपला की मुंबईतील चाकरमान्यांची पावलं आपोआप कोकणाकडे वळतात. गणपतीला कोकणात जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. सर्व रेल्वे आणि बस फुल्ल असतात. कितीही गाड्या वाढवल्या तरी त्या कमीच पडतात.
↧