वसई तालुक्यातील विविध जटील बनलेल्या समस्या, नागरी प्रश्नांना गती मिळावी म्हणून यात लक्ष घालावे अशी विनंती करण्यासाठी वसईतील काँग्रेसचे शिष्टमंडळ नुकतेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटले.
↧