मद्यपी वाहन चालकांमुळे गेल्या सहा वर्षांत दररोज सात याप्रमाणे तब्बल १५ हजार २९३ अपघात झाले. त्यात त्यात तब्बल ४ हजार ४१४ जणांना आपला जीव गमवावा लागला असून १७ हजार २१० जण जायबंदी झाले आहेत.
↧