कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांनी शहराला बकाल रुप येत असताना याच बांधकामांनी महापालिकेच्या तिजोरीत घसघशीत भर टाकली आहे. २००९ ते १२ या कालावधीत महापालिकेला तब्बल १३ कोटी रुपये दंडापोटी मिळाले आहेत. त्यामुळे 'शहर बकाल, पण पालिका मालामाल' असे चित्र निर्माण झाले आहे.
↧